शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

वजन घटवण्यासोबतच मन शांत ठेवतील 'हे' पदार्थ, जाणून घ्या अन् व्हा Fat to Fit!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 19:04 IST

आपण काय खातो यावर आपले मानसिक स्वास्थ्य ही अवलंबून असते. काही अशा गोष्टी आहेत ज्या खाल्ल्यामुळे आपले आरोग्या तर उत्तम राहतेच पण आपले मानसिक स्वास्थ्यही चांगले राहते.

आपल्या शरीराचा आणि मनाचा फार जवळचा संबंध असतो. आपल्या शरीरात जे काही घडतं त्याचा थेट परिणाम आपल्या मनाच्या आरोग्यावर पडतो. त्यामुळे आपल्या जीवनशैलीकडे लक्ष देण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. आपण काय खातो यावर आपले मानसिक स्वास्थ्य ही अवलंबून असते. काही अशा गोष्टी आहेत ज्या खाल्ल्यामुळे आपले आरोग्या तर उत्तम राहतेच पण आपले मानसिक स्वास्थ्यही चांगले राहते.

उकडलेल्या भाज्याभाज्या जास्त शिजवल्या तर त्यातील पोषकद्रव्ये नष्ट होतात तर अन्न कच्च खाल्ल्याने आपल्याला पोटदुखीसारखे विकार जडतात. त्यामुळे भाज्या जास्त शिजवूही नयेत तसेच त्या कच्च्याही खाऊ नयेत. योग्यप्रमाणात उकडलेल्या भाज्या खाल्ल्याने शरीराला त्याचा फायदाच होतो.

गरम मसाले वाटून खाणेदालचिनी, मिरी, वेलची असे गरम मसाले वाटून जेवणात वापरल्याने आपल्याला त्याचा बराच फायदा होतो. या मसाल्यांमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पावसळ्यात किंवा थंडीत तुम्ही आलं, लसुणसारखे मसाले तव्यावर भाजून त्याचा जेवणात वापर करू शकता.

कोंड्यासकट गहु खावेगहु कोंड्यासकट खाल्ल्याने त्याचा बराच फायदा होतो. गव्हामधील फायबर हे त्याच्या कोंड्यामध्ये असते. फायबर आपल्या शरीरातील चयापचय क्रिया सुरळीत ठेवते. त्यामुळे गव्हाचे पीठ कोंड्यासकटच वापरा.

थंड जेवण खाणेथंड जेवण पचायला जड असतं तसेच त्यातील पोषक द्रव्ये नष्ट झालेली असतात. त्यामुळे थंड जेवण जेवू नका. तसेच आर्युवेदात असे सांगितले आहे की पोटभर जेवण जेऊ नका. त्यामुळे शरीराराला अपाय होतो. रात्री दोन घास कमीच खावेत.

गोड कमी खाअति गोड खाणं अनेक रोगांना आमंत्रण देत. यामुळे डायबेटीस सारखे आजार होतात. गोड खाल्ल्याने वजनही वाढतं. त्यामुळे गोड प्रमाणातच खावे. तसेच तुम्ही साखरेऐवजी गुळ किंवा मधाचा वापर करू शकता.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न