शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

गोड पदार्थ खाल्याने नाही तर, 'या' कारणांनी वाढतो डायबिटीजचा धोका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 18:38 IST

तुम्हालाही असं वाटतं का, गोड पदार्थ खाल्याने डायबिटीज होतं? तर असं नाही आहे. डायबिटीज झाल्यानंतर गोड पदार्थ कमी खाण्याचा सल्ला देण्यात येतो.

तुम्हालाही असं वाटतं का, गोड पदार्थ खाल्याने डायबिटीज होतं? तर असं नाही आहे. डायबिटीज झाल्यानंतर गोड पदार्थ कमी खाण्याचा सल्ला देण्यात येतो. कारण गोड पदार्थ खाल्याने डायबिटीजची समस्या आणखी वाढू शकते. डायबिटीजचं मुख्य कारण खरं तर अनुवंशिकता आहे. याशिवाय दुसरी अनेक कारणंही जबाबदार असतात. परंतु, ही गोष्ट खरी आहे की, डायबिटीजच्या रूग्णांनी जर जास्त गोड पदार्थांचं सेवन केलं तर साखरेचे प्रमाण वाढते. 

डायबिटीज होण्याची कारणं :

झोप पूर्ण न होणं :

कामाचा ताण आणि बदललेली लाइफस्टाइल यांमुळे लोक रात्री उशीरा झोपतात आणि सकाळी लवकर उठतात. त्यामुळे झोप पूर्ण न झाल्यामुळे डायबिटीज होण्याची समस्या वाढते. 

कमी पाणी पिणं :

दिवसभरात कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी पिणं गरजेचं असतं. परंतु पाण्याच्या कमतरतेमुळे शरीर हायड्रेट होत नाही. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. 

उशीरा जेवण जेवणं :

रात्री उशीरा जेवण जेवल्याने शरीराचं वजन वाढतं. ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल असंतुलित होतं आणि डायबिटीजची समस्या वाढते. 

लठ्ठपणा :

ज्या लोकांच्या शरीराचं वजन जास्त असतं आणि त्यासाठी काही प्रयत्न केले नाही तर डायबिटीज होण्याची शक्यता वाढते. 

व्यायाम न करणं :

दररोज कमीत कमी 30 मिनिटांपर्यंत व्यायाम करणं आवश्यक असतं. व्यायाम न केल्यामुळे शरीरामध्ये इन्सुलिन लेव्हल वाढतं ज्यामुळे डायबिटीज होण्याची शक्यताही वाढते. 

गोड पदार्थ खाणं :

जेवल्यानंतर लगेचच गोड पदार्थ खाल्ले तर रक्तातील साखरेचे प्रमाण वेगाने वाढते आणि डायबिटीज होण्याची समस्या कमी होते. 

हेल्दी फूड न खाणं :

आपल्या आहारामध्ये पौष्टिक पदार्थ म्हणजेच, हिरव्या पालेभाज्या आणि धान्य यांचा समावेश केला नाही तर ही समस्या उद्भवते. पॅकेट बंद चिप्स आणि जंक फूडचे अधिक प्रमाणात सेव केल्यामुळे डायबिटीजचा धोका वाढतो. 

टॅग्स :diabetesमधुमेहHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य