शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

जेवण केल्यावर लगेच आंघोळ केल्याने काय होतं? जाणून घ्या आयुर्वेद काय सांगतं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 09:38 IST

Bathing after meal : घरातील वयोवृद्ध नेहमीच हे सांगत असतात की, जेवण केल्यावर आंघोळ करू नये. पण ते असं का सांगतात हे अनेकांना माहीत नसतं.

Bathing after meal : आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या गोष्टी आपण करत असतो. त्या ब्रश करणे, नैसर्गिक विधी, नाश्ता, जेवण, झोप या अशा अनेक गोष्टी महत्वाच्या असतात. पण अनेकांच्या काही चुकीच्या सवयींमुळे आरोग्य बिघडत असतं. अशाच एका चुकीबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आंघोळ आणि जेवण या दोन गोष्टींचाही महत्वाचा संबंध आहे. अनेकांना नेहमीच असा प्रश्न पडत असतो की, जेवण केल्यावर आंघोळ करावी की नाही? घरातील वयोवृद्ध नेहमीच हे सांगत असतात की, जेवण केल्यावर आंघोळ करू नये. पण ते असं का सांगतात हे अनेकांना माहीत नसतं. तेच कारण आज आपण जाणून घेणार आहोत.

आजकाल लोकांची लाइफस्टाईल खूप जास्त बदलली आहे. दैनंदिन गोष्टी करण्याच्या वेळांमध्ये बदल झाला आहे. ना जेवणाची वेळ फिक्स आहे ना झोपण्याची. अर्थात याचा प्रभाव आपल्या एकंदर आरोग्यावर पडतो आहे. जर तुम्हाला निरोगी आयुष्य जगायचं असेल तर रूटीन लाइफमध्ये संतुलन ठेवावं लागेल तेव्हा तुम्ही फिट आणि निरोगी राहू शकता. अशात जेवणानंतर आंघोळ करावी की नाही याबाबत आयुर्वेद काय सांगतं हे जाणून घेऊया...

आयुर्वेदानुसार जेवण केल्यावर आंघोळ करणं योग्य की अयोग्य?

आयुर्वेदात आरोग्याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहे. वर्षानुवर्षे आयुर्वेदातील गोष्टींचा वापर करून अनेक आजारांवर उपचार केले जातात. रोजच्या गोष्टींबाबतही यात काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. आयुर्वेदानुसार, कोणतंही काम करण्यासाठी एक ठराविक वेळ असतो. यात बदल केल्याने शरीराचं नुकसान होऊ शकतं. 

जर जेवण केल्यानंतर आंघोळ केली तर याबाबत म्हटलं जातं की, जेवण केल्यावर २ तासांपर्यंत आंघोळ करू नये. अन्न पचवण्यासाठी शरीराचं फायर एलिमेंट जबाबदार असतं, जसेही तुम्ही जेवण करता तेव्हा फायर एलिमेंट अ‍ॅक्टिव होतं. ज्याने ब्लड सर्कुलेशन वाढतं. हे पचनक्रियेसाठी चांगलं असतं. पण जर तुम्ही जेवण केल्यावर आंघोळ केली तर शरीराचं तापमान कमी होतं, ज्यामुळे पचनक्रिया हळुवार होते.

मेडिकल सायन्स काय सांगतं?

आयुर्वेदासोबत मेडिकल सायन्स याबाबत सांगतं की, जेवण केल्यावर आंघोळ केल्याने शरीराचं तापमान कमी होतं आणि ब्लड सर्कुलेशन डायव्हर्ट होतं. याचा परिणाम असा होतो की, जे रक्त डायडेशनमध्ये मदत करणार असतं, ते त्वचेकडे तापमान मेंटेन करण्यासाठी फ्लो होऊ लागतं.

जेवण केल्यावर किती वेळाने करावी आंघोळ?

एक्सपर्टने दिलेल्या माहितीनुसार, जेवण केल्यावर आंघोळ करणं नुकसानकारक ठरतं. याने अ‍ॅसिडिटी, उलटी अशा समस्या होतात. इतकंच नाही तर तुमचा लठ्ठपणाही वाढू शकतो. नियमानुसार, व्यक्तीने जेवणाआधी आंघोळ केली पाहिजे. कारण जेव्हा आपण आंघोळ करतो, तेव्हा प्रत्येक पेशी री-एनर्जाइज्ड होतात आणि आपल्याला फ्रेश वाटतं. याने आपल्या शरीराला भूक लागल्याचे सिग्नल मिळतात. एक्सपर्ट सांगतात की, जेवण केल्यावर साधारण १ तासानंतर आंघोळ करावी.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य