शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

जमिनीवर बसुन जेवण्याचे आहेत भरपूर फायदे, इतके की म्हणाल ही भारतीय पद्धतच सर्वात बेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 13:27 IST

खाली मांडी घालुन बसण्याचे काय फायदे आहेत ते आपल्या पुर्वजांनी आपल्याला सांगितले आहेत. यामागे अनेक वैज्ञानिक कारणेही आहेत. ही कारणे काय आहेत? जमिनीवर बसुन जेवण करण्याचे फायदे काय हे जाणून घेऊ. 

वजन वाढणे शरीरातील आजार यासाठी आपली जीवनशैली कारणीभुत असते. आपल्या जीवनशैलीत वेगवेगळ्या सवयींचा समावेश असतो. आपण रोज कसे जेवतो म्हणजे खाली बसुन की खुर्चीवर बसुन. खाली मांडी घालुन बसण्याचे काय फायदे आहेत ते आपल्या पुर्वजांनी आपल्याला सांगितले आहेत. यामागे अनेक वैज्ञानिक कारणेही आहेत. ही कारणे काय आहेत? जमिनीवर बसुन जेवण करण्याचे फायदे काय हे जाणून घेऊ. 

वजनावर नियंत्रण राहतेखाली बसून जेवण करताना आपले शरीर सरळ राहते. त्यामुळे जेवण व्यवस्थित शरीरात जाऊन शरीरातील विभिन्न अंगांपर्यंत पोहोचते. खाली मांडी घालुन आपण जेवायला बसतो, तेव्हा आपले मन शांत राहते. आपण शरीराला गरज आहे तेवढेच जेवतो. त्यामुळे आपले वजन वाढत नाही. 

रक्ताभिसरण वाढतेजमिनीवर बसुन जेवण केल्याने रक्ताभिसरण उत्तम होते. डोकं ते पायापर्यंत रक्ताभिसरण व्यवस्थित होते. कारण खाली बसुन भोजन केल्याने रक्तवाहिन्या अधिक कार्यक्षम होतात. याऊलट खुर्चीवर बसुन भोजन केल्याने रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही.

अ‍ॅसिडीटीचा त्रास होत नाहीखाली मांडी घालुन जेवायला बसल्याने अपचनाची समस्या निर्माण होत नाही. अन्नाचे व्यवस्थित पचन होते. त्यासोबतच हाडं मजबुत होतात. सांधेदुखीवर आराम मिळतो. जर तुम्ही सकाळी व रात्री जमिनीवर मांडी घालुन बसुन जेवण केले तर तुमच्या गुडघ्यांचा व्यायाम होतो. शरीराला जास्त वजन पेलण्याची सवय होते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स