शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

उपवास करत असताना खाय खावे, काय खाऊ नये? वाचाल तर रहाल फायद्यात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 11:30 IST

Shrawan fasting : तुम्ही उपवास सोडता तेव्हा तुम्हाला माहीत असलं पाहिजे की, तुम्ही काय खावं आणि काय खाल्लं तर तब्येत बिघडू शकते.

Fasting Diet Tips: श्रावणात बरेच लोक उपवास करतात. पहिल्यांदाच उपवास करणाऱ्या लोकांना हे माहीत नसतं की, उपवास सोडताना काय खावे आणि काय नाही. जेणेकरून तब्येत बिघडणार नाही. दिवसभर उपवास केल्यावर जेव्हा सायंकाळी तुम्ही उपवास सोडता तेव्हा तुम्हाला माहीत असलं पाहिजे की, तुम्ही काय खावं आणि काय खाल्लं तर तब्येत बिघडू शकते. हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

उपवास सोडताना काय खावं?

- दिवसभर काही न खाता-पिता राहिल्याने सायंकाळी उपवास सोडताना सगळ्यात आधी केळी खावीत. केळींमध्ये पोटॅशिअम असतं, ज्यामुळे हे खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरून राहतं आणि लवकर भूक लागत नाही.

- उपवास सोडताना तुम्ही बडीशेप आणि ओव्याचं पाणी पिऊ शकता. याने ब्लोटिंग म्हणजे पोट फुगण्याची आणि गॅसची समस्या होणार नाही.

- उपवास सोडताना तुम्ही ताक, फ्रूट चाट किंवा साबूदाण्याची खीरही खाऊ शकता.

- उपवास सोडण्यासाठी बटाटे एक चांगला पर्याय आहेत. बटाटा खाल्ल्याने पोट भरलेलं राहतं आणि एनर्जी मिळते.

- उपवास करताना बरेच लोक पाणी कमी पितात ज्यामुळे शरीर डिहायड्रेट होऊ शकतं. त्यामुळे उपवास सोडताना तुम्ही काकडी देखील खाऊ शकता.  याने शरीरात पाणी नियंत्रित राहील.

काय खाऊ नये?

- शरीर डिटॉक्स करण्यासाठी उपवास करत असाल तर जास्त तळलेले, भाजलेले, मैद्याचे आणि बेसनाचे पदार्थ खाऊ नका.

- उपवासादरम्यान जास्त गोड पदार्थ खाणं टाळावे. कारण रिकाम्या पोटी गोड खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल वेगाने वाढू शकते.

- श्रावणात किंवा कोणत्याही उपवासात पांढऱ्या मिठाचा वापर करू नका. याऐवजी सैंधव मिठाचा वापर करा.

- उपवासादरम्यान जास्त तळलेले, भाजलेले, मसालेदार पदार्थ खाऊ नये. याने अ‍ॅसिडिटी, अपचन किंवा बद्धकोष्ठता अशा समस्या होतात.

- फळं आणि हिरव्या भाज्या खाताना काळजी घ्या. कारण पावसाळ्यात फळं आणि भाज्यांवर किटाणू असतात. ज्यामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. फळं-भाज्या चांगल्या साफ करून सेवन करा. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य