शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

्गर्भावस्थेदरम्यान पालकांनीही काळजी घ्यावी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2016 20:08 IST

गर्भधारणा प्रक्रियेदरम्यान पुरुषानेही आपल्या आहार घेण्यावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे

गर्भावस्थेदरम्यान  आईला खाणे - पिणे  या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्लानेच आहार घेतला जातो. आईने घेतलेल्या आहाराचा थेट परिणाम बाळावर होतो. त्यामुळे खाण्यापिण्याचे सर्व पथ्थे हे आईलाच पाळावे लागतात. परंतु, मॅकगिल विद्यापीठाच्या संशोधकांचे असे म्हणणे आहे की, गर्भधारणा प्रक्रियेदरम्यान पुरुषानेही आपल्या आहार घेण्यावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. पोषक  आहाराचे  सेवन केल्याने  बाळाला कोणतेही शारीरिक अपंगत्व येण्याचा धोका राहत नाही. त्याचबरोबर गर्भपात होण्याचाही धोका कमी असतो. याकरिता केवळ खाण्यापिण्याची आईनेच काळजी घेऊ नये, तर पालकांनेही घेण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे आई काळजी घेते, अगदी तशीच काळजी पालकांनी घेतली तर बाळ अधिक सुदृढ जन्माला येऊ शकते, असाही संशोधकांनी दावा केला.