शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
2
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
3
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
4
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
5
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
6
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
7
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
8
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
9
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
10
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
11
 ...मग पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, समोर आला तौकीर रजाचा भयानक डाव
12
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
13
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
14
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
15
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
16
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?
17
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
19
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
20
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!

भारतातील पॅकेज फूड आणि पेयांबाबत ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 10:05 IST

अलिकडे पॅकेटमधील किंवा डब्यातील पदार्थ आणि पेयांचं सेवन अधिक प्रमाणात वाढलं आहे.

(Image Credit : inshorts.com)

अलिकडे पॅकेटमधील किंवा डब्यातील पदार्थ आणि पेयांचं सेवन अधिक प्रमाणात वाढलं आहे. पण या पदार्थांचा आणि पेयांचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो हे वेळोवेळी वेगवेगळ्या रिसर्चमधून समोर आले आहे. अशातच ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या एका रिसर्चनुसार, भारतात विकले जाणारे डब्यातील पदार्थ आणि पेय पदार्थ सर्वात कमी प्रमाणात हेल्दी आहेत. 

कारण या पदार्थांमध्ये फॅट, सारख आणि मिठाचं प्रमाण अधिक असतं. युनिव्हर्सिटीने सांगितले की, हे निष्कर्ष १२ देशांतील ४ लाख खाद्य पदार्थांचं विश्लेषण करून जाहीर करण्यात आले आहेत. विश्लेषणानंतर जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये लंडन पहिल्या क्रमांकावर आणि सर्वात खालच्या क्रमांकावर आहे.

भारताचं रेटींग चीनपेक्षा कमी

(Image Credit : thelogicalindian.com)

विश्लेषण करणारे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या जॉर्ज इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थनुसार, वेगवेगळ्या देशांतील खाद्य पदार्थांच्या टेस्टच्या आधारावर त्यांना रेटींग देण्यात आलं आहे. रेटींगच्या यादीनुसार, अमेरिका दुसऱ्या आणि ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

(Image Credit : www.vice.com)

रॅंकिंगच्या आधारावर पॅकेड फूडमध्ये ऊर्जा, मीठ, साखर, सॅच्युरेटेड फॅट, प्रोटीन, कॅल्शिअम आणि फायबरचं प्रमाण आहे. रॅंकिंगनुसार, सर्वात खालचा मुद्दा १/२ आहे. ज्याचा अर्थ सर्वात कमी हेल्दी फूड. तेच ५ रेटींगचा अर्थ होतो सर्वात हेल्दी पॅकेज फूड.

ऑबेसिटी रिव्ह्यू जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, लंडनला २.८३, अमेरिकेला २.८२ आणि ऑस्ट्रेलियाला २.८१ रेटींग मिळालं. तेच भारताला २.२७ आणि चीनला २.४३ असं रेटींग मिळालं. हे दोन्ही देश यादीत सर्वात खालच्या क्रमांकावर आहेत.

(Image Credit : boldsky.com)

चीनच्या पॅकेज फूडमध्ये सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण अधिक असतं. चीनच्या १०० ग्रॅम खाद्य पदार्थात ८.५ ग्रॅम साखर आहे. तर भारतात हे प्रमाण ७.३ ग्रॅम आहे. वैज्ञानिक एलिजाबेथ डूनफोर्ड म्हणाल्या की, जगभरातील लोक जास्तीत जास्त प्रोसेस्ड फूड खात आहेत. हा एक चिंतेचा विषय आहे. सुपर मार्केटमध्येही असे खाद्य पदार्थ भरपूर आहेत, ज्यात अधिक फॅट, साखर आणि मिठाचं प्रमाण असतं. यामुळे लोक वेगवेगळ्या आजारांना बळी पडत आहेत. 

टॅग्स :ResearchसंशोधनHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स