शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

गर्भधारणेपूर्वी आहार असा असावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 18:47 IST

लग्नानंतर वर्षभरानंतर घरातील मंडळींना आणि नवीन लग्न झालेल्या जोडप्याला मूल हवं, असं वाटू लागतं आणि त्यादृष्टीने प्रयत्न चालू होतात.

(Image Credit : FirstCry Parenting)

प्रिया गुरव

लग्नानंतर वर्षभरानंतर घरातील मंडळींना आणि नवीन लग्न झालेल्या जोडप्याला मूल हवं, असं वाटू लागतं आणि त्यादृष्टीने प्रयत्न चालू होतात. पण, गर्भधारणा होणं यातही अनेक अडचणी येतात. बदललेली जीवनशैली, खानपान, कामाच्या वेळा या सगळ्यांचा कदाचित परिणाम असू शकतो. पण, गर्भधारणा होण्यासाठी अनेकांना डॉक्टरी इलाज करावे लागतात किंवा गर्भधारणा झाली तरी त्या काळात विविध प्रकारचे त्रास त्या स्त्रीला सहन करावे लागतात.

गर्भधारणा न होण्यामागे अनेक कारणे असतात.

१) अनियंत्रित वजनवाढ : पतीपत्नी दोघांचीही होणारी वजनवाढ विचार करायला लावणारी आहे. दोघांचेही वजन जर वाढलेले असेल, तर गर्भधारणा होणं किंवा निकोप संतती होणं कठीण असतं. त्यामुळे बाळाचा विचार करताना दोघांनीही वजन नियंत्रित ठेवणे आवश्यक असते.

२) संप्रेरकांचे असंतुलन : हे देखील पतीपत्नी दोघांमध्ये आढळते. पण, गर्भधारणेसाठी आईची संप्रेरके संतुलित असणे अतिशय आवश्यक असतं. आईच्या संतुलित संप्रेरकांवरच गर्भधारणा, बालकाचा जन्म व आईचे दूध या सर्वच बाबी अवलंबून असतात. स्त्रीला जर थायरॉइड असेल, तर अनेकदा गर्भधारणा होणं कठीण होते.

३) रक्तक्षय : रक्तक्षय हा आजार स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. त्यामुळे गर्भधारणा झाल्यावर अनेकदा माता आणि बाळ दोघांनाही त्रास संभवतो. अनेकदा कमी वजनाचं आणि अपुऱ्या दिवसाचं बाळ जन्माला येतं. वरील सर्व घटकांमध्ये आहार नियोजनबद्ध आणि योग्य पद्धतीने घेतला, तर चांगला बदल दिसून येऊ शकतो. नुसत्या औषधोपचारांपेक्षा आहाराचे नियोजन करणे आवश्यक आहे.

- जास्तीतजास्त पोषणमूल्ये आहारात कशी उपलब्ध होतील, यादृष्टीने आहाराचे नियोजन करावे. मिश्र डाळी, मिश्र कडधान्य, खिचडी, पालेभाज्या यांचा वापर आपण रोजच्या आहारात थोड्या प्रमाणात करू शकतो.

- जास्तीतजास्त पोषणमूल्ये आहारात कशी उपलब्ध होतील, यादृष्टीने आहाराचे नियोजन करावे. मिश्र डाळी, मिश्र कडधान्य, खिचडी, पालेभाज्या यांचा वापर आपण रोजच्या आहारात थोड्या प्रमाणात करू शकतो.

टॅग्स :Pregnancyप्रेग्नंसीHealth Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स