शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

लग्नानंतर लोक का दिसतात आधीपेक्षा जाड? जाणून घ्या कारणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 14:34 IST

लग्नआधी महिला जशा दिसतात तशाच लग्नानंतरही दिसतील असं फारचं क्वचीत घडून येत.  

लग्नआधी महिला जशा दिसतात तशाच लग्नानंतरही दिसतील असं फारचं क्वचीत घडून येत.  लग्नाआधी सगळ्याच मुलीं या बारिक सुडौल असतात. तसंच स्वतःला त्यांनी मेन्टेंनसुद्धा केलेलं असतं. पण लग्न झाल्यानंतर कदाचीत स्वतःकडे लक्ष द्यायला मिळत नाही  म्हणून अनेक स्त्रीयांच वजन वाढतं जात. तसंच काही अशी कारण आहेत. ज्यामुळे नकळतपणे बायकांच्या कमरेचा, पोटाचा  घेर तसंच हातांचं मास वाढतं जात. काही केल्या वाढलेलं वजन कमी करणं अवघड होऊन बसतं. 

तसंच हवे तसे कपडे घालता येत नाही तसंच लग्नाआधी घालत असेलेले टॉप , जिन्स होत नाहीत, त्यामुळे अनेक महिला या शरीर दिसू नये म्हणून लूज कपडे खास करून कुर्ता घालण्यास प्राधान्य देतात. तुम्हाला सुद्दा अशाच परिस्थीतीचा सामना करावा लागत असेल तर जाणून घ्या  लग्नानंतर वजन वाढण्याची काय आहेत कारणं. द ओबेसिटी जर्नल यात प्रसिध्द असलेल्या रिसर्चनुसार लग्नानंतर ५ वर्षांच्या आत  सुमारे ८२ टक्के महिलांचे तसेच पुरूषांचे वजन ५ ते १० किलोंनी वाढते. यात महिलांचे प्रमाण अधिक असते. 

खाण्यापिण्याच्या पध्दतीत बदल-

लग्नानंतर मुलींच घर बदत असतं. तसंच दैनंदिन आयुष्यातल्या अनेक गोष्टी या बदलत असतात. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल घडून येत असतो. जेवणात केला जाणारा तेलाचा तसेच मसाल्यांचा वापर यांमध्ये  तफावत दिसून येते. आहारात झालेल्या बदलाचा परीणाम शरीरावर होऊन वजन वाढत जातं. 

बाहेरचं खाणे

लग्नानंतर मित्र आणि नातेवाईकांच्या घरी जाऊन जेवणाचे प्रमाण वाढतं. तसंच अनेकदा आपल्या पती सोबत फिरायला गेल्यानंतर बाहेरचं खाल्यामुळे  जास्त कॅलरिज कन्ज्यूम केल्यामुळे शरीरातील चरबी वाढते. गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्यानेही समस्या होते. 

स्वतःकडे  लक्ष न देणे

लग्नानंतर सगळ्यात जास्त प्राधान्य या सासरच्या मंडळींना तसेच पतिच्या आवडीनिवडींना दिलं जात. यामुळे त्या मंडळीना खूश करण्याच्या नादात मसालायुक्त, तेलकट पदार्थ तयार  केले जातात.  तसंच जास्त मेहनत  करून तयार केले जाणारे अन्न खराब होऊ नये म्हणून ओव्हरइटींग केलं जात  त्यामुळे वजन वाढून लठ्ठपणा वाढू शकतो. 

निष्काळजीपणा

लग्नाआधी अनेक मुली या डाएट तसंत चांगली शरीरयष्टी असावी यासाठी व्यायाम करत असतात. पण लग्नानंतर ऑफिस आणि घरातल्या कामांमुळे वेळ मिळत नाही. म्हणून व्यायाम करण्यासाठी महिला या फारश्या उत्साही नसतात. त्यामुळे शरीराच्या वेगवेगळ्या भागांचा आकार वाढत जातो. 

ताण-तणाव

लग्न झाल्यानंतर अनेक महिलांना वेगवेगळ्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं त्यामुळे चिंता, ताण-तणाव जास्त घेतल्यामुळे शरीरावर त्याचा परीणाम  होत असतो. तसंच ऑफिस आणि घरात दोन्ही ठिकाणी बेस्ट द्यायच्या प्रयत्न करत असताना आणि सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करत असताना स्वतःकडे दुर्लक्ष  होत त्यामुळे वजन वाढतं. आणि लग्नानंतर आपण जाड दिसायला लागतो.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य