शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
4
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
5
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
6
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
7
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
8
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
9
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
10
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
11
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
12
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
13
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
14
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
15
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट
16
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
17
करिअर, कुटुंब आणि आर्थिक व्यवस्थापन कसे करावे? सोप्या ६ टीप्स वापरा आणि टेन्शन फ्री व्हा
18
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
19
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
20
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न

लिहिण्याचे होणारे फायदे वाचाल तर कंटाळा येत असेल तरी कागद, पेन घेऊन बसाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 17:47 IST

हाताने लिहित असताना त्यांची अनेक इंद्रिय काम करत असतात. बोटांच्या मासपेशी कार्यरत असतात. 

(image credit-www.observerbd.com)

सध्याच्या काळात शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी सोडता लिहताना कोणीही दिसून येत नाही. कॉम्प्युटरवर सगळेजण काम करत असतात. त्यामुळे कागद, पेन घेऊन लिहिण्याची संस्कृती आता दिसून येत नाही.  अनेक दिवसांनी जर तुम्ही काही लिहायला बसत असाल तर अक्षर सुद्धा चांगलं येत नाही.  एका अभ्यासानुसार लिहण्यामुळे ताण-तणाव कमी होतो. इतकंच नाही तर आरोग्याला अनेक फायदे  होतात. चला तर मग जाणून घेऊया लिहिण्यामुळे आरोग्याला कोणते फायदे होतात.

एका रिसर्चनुसार जेव्हा मुलं लिहायला बसत असतात. त्यावेळी  त्याच्या आरोग्यात सुधारणा घडून येते. त्यांची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. जेव्हा मुंल कोणत्याही कागदावर लिहीत असतात. तेव्हा त्यांना अनेक गोष्टींचे आकलन लगेच होते.  तुलनेने जेव्हा कॉम्प्युटरवर कोणतीही गोष्ट शिकवली  जाते तेव्हा त्यांना लगेच आकलन होत  नाही.  कारण हाताने लिहित असताना त्यांची अनेक इंद्रिय काम करत असतात.  बोटांच्या मासपेशी कार्यरत असतात. 

जेव्हा तुमच्या मनात कोणताही विचार येतो तेव्हा लगेचचं तुम्ही तो कागदावर मांडायला हवा. हातांनी जेव्हा तुम्ही कागदावर लिहीत असता त्यावेळी गुड हार्मोन निर्माण होत असतात. त्यामुळे मानसीक निघून जाऊन आनंद वाटतो. विचार करण्याची प्रक्रिया चांगल्याप्रकारे कार्य करत असते. 

 तुम्ही अनेक प्रकारचे अनुभव लिहू शकता. चांगले वाईट कोणतेही अनुभव लिहीत असताना गुड हार्मोन एन्डॉर्फिन रिलीज होत असतो. त्यामुळे ताण-तणावाचं प्रमाण कमी होतं. ( हे पण वाचा-लघवी करताना जळजळ होते? यूरिन इन्फेक्शनच्या वेदना थांबवण्यासाठी आहारातून वगळा 'हे' पदार्थ)

लिहिल्यामुळे नवीन शिकण्याची क्षमता वाढते. लिहिण्याची प्रक्रिया डोक्याच्या  कर्यशक्तीस वाढ देत असलेल्या अवयवांना प्रेरित करत असते. त्यामुळे मानसिक ताण-तणाव कमी होण्यास मदत होते. याशिवाय  शरीराचा व्यायाम सुद्धा होतो. ( हे पण वाचा-हातांची चरबी वाढल्यामुळे हवेतसे कपडे घालण्यासाठी विचार करत असाल ,तर 'असं' ठेवा स्वतःला मेंटेन!)