शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
5
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
6
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
7
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
8
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
9
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
10
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
11
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
12
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
13
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
14
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
15
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
16
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
17
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
18
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
19
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
20
मोठी बातमी! कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

लिहिण्याचे होणारे फायदे वाचाल तर कंटाळा येत असेल तरी कागद, पेन घेऊन बसाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 17:47 IST

हाताने लिहित असताना त्यांची अनेक इंद्रिय काम करत असतात. बोटांच्या मासपेशी कार्यरत असतात. 

(image credit-www.observerbd.com)

सध्याच्या काळात शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी सोडता लिहताना कोणीही दिसून येत नाही. कॉम्प्युटरवर सगळेजण काम करत असतात. त्यामुळे कागद, पेन घेऊन लिहिण्याची संस्कृती आता दिसून येत नाही.  अनेक दिवसांनी जर तुम्ही काही लिहायला बसत असाल तर अक्षर सुद्धा चांगलं येत नाही.  एका अभ्यासानुसार लिहण्यामुळे ताण-तणाव कमी होतो. इतकंच नाही तर आरोग्याला अनेक फायदे  होतात. चला तर मग जाणून घेऊया लिहिण्यामुळे आरोग्याला कोणते फायदे होतात.

एका रिसर्चनुसार जेव्हा मुलं लिहायला बसत असतात. त्यावेळी  त्याच्या आरोग्यात सुधारणा घडून येते. त्यांची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. जेव्हा मुंल कोणत्याही कागदावर लिहीत असतात. तेव्हा त्यांना अनेक गोष्टींचे आकलन लगेच होते.  तुलनेने जेव्हा कॉम्प्युटरवर कोणतीही गोष्ट शिकवली  जाते तेव्हा त्यांना लगेच आकलन होत  नाही.  कारण हाताने लिहित असताना त्यांची अनेक इंद्रिय काम करत असतात.  बोटांच्या मासपेशी कार्यरत असतात. 

जेव्हा तुमच्या मनात कोणताही विचार येतो तेव्हा लगेचचं तुम्ही तो कागदावर मांडायला हवा. हातांनी जेव्हा तुम्ही कागदावर लिहीत असता त्यावेळी गुड हार्मोन निर्माण होत असतात. त्यामुळे मानसीक निघून जाऊन आनंद वाटतो. विचार करण्याची प्रक्रिया चांगल्याप्रकारे कार्य करत असते. 

 तुम्ही अनेक प्रकारचे अनुभव लिहू शकता. चांगले वाईट कोणतेही अनुभव लिहीत असताना गुड हार्मोन एन्डॉर्फिन रिलीज होत असतो. त्यामुळे ताण-तणावाचं प्रमाण कमी होतं. ( हे पण वाचा-लघवी करताना जळजळ होते? यूरिन इन्फेक्शनच्या वेदना थांबवण्यासाठी आहारातून वगळा 'हे' पदार्थ)

लिहिल्यामुळे नवीन शिकण्याची क्षमता वाढते. लिहिण्याची प्रक्रिया डोक्याच्या  कर्यशक्तीस वाढ देत असलेल्या अवयवांना प्रेरित करत असते. त्यामुळे मानसिक ताण-तणाव कमी होण्यास मदत होते. याशिवाय  शरीराचा व्यायाम सुद्धा होतो. ( हे पण वाचा-हातांची चरबी वाढल्यामुळे हवेतसे कपडे घालण्यासाठी विचार करत असाल ,तर 'असं' ठेवा स्वतःला मेंटेन!)