शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

तांदळातील 'हा' घटक असतो धोकादायक, जाणून घ्या भात शिजवण्याची योग्य पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 16:53 IST

भात जर योग्य पद्धतीने शिजवला गेला नाही तर त्यातील विषारी द्रव्ये तशीच राहतात आणि त्याचा तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जाणून घेऊया भात शिजवण्याची योग्य पद्धती.

अनेकांना जेवताना भात लागतोच लागतो. किनारपट्टीवरील लोकांच तर भात हे आवडतं अन्न आहे. मात्र तुम्हाला माहितही नसेल तुमच्या घरात भात झिजवण्याची पद्धत चूकत असेल. ती अशासाठी की भात जर योग्य पद्धतीने शिजवला गेला नाही तर त्यातील विषारी द्रव्ये तशीच राहतात आणि त्याचा तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जाणून घेऊया भात शिजवण्याची योग्य पद्धती.

भात योग्य पद्धतीने न शिजवल्याचे दुष्परिणामसायन्स ऑफ द टोटल एनर्वोमेंट येथील संशोधनानुसार भातामध्ये अर्सेनिक नावाचा घटक असतो जो आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक असतो. सफेद तांदळात ७४ टक्के अर्सेनिक असते जे खाली दिलेल्या विशिष्ट पद्धतीने तांदूळ शिजवल्यास बाहेर पडते.जर हे बाहेर काढले नाही तर खालील दुष्परिणाम होऊ शकतात.त्वचेच्या समस्याकॅन्सरचा धोकाडायबेटीसफुफ्फुसाचे रोग

भात शिजवण्याची पद्धत१.प्रथम एक वाटी तांदूळ घ्या२.त्यात चार वाटी पाणी टाका३.हे पाणी व्यवस्थित उकळून घ्या४.ते गाळून टाका५.त्यात पुन्हा दोन वाट्या पाणी टाका आणि नीट शिजवा

याचे फायदेअशा पद्धतीने भात शिजवल्यामुळे तुम्ही भातातून सर्व विषारी द्रव्ये बाहेर फेकताडायबेटीस आणि लठ्ठपणाची समस्या दुर ठेवतोलहान मुलांना अर्सेनिकच्या धोक्यापासून दूर ठेवतोभात कमी वेळात शिजतो

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न