शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दुपारी जेवणानंतर जर कराल 'या' चूका, तर वजन वाढेल भरभर...व्हाल लठ्ठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 12:42 IST

तुम्हाला माहिती आहे का तुमच्या दुपारच्या जेवणानंतरच्या काही सवयी तुमचं वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात.

वजन वाढणं ही समस्या सध्याच्या जीवनशैलीमुळे सर्वसामान्य झाली आहे.  त्यामुळे काहीजण वजन कमी करण्यासाठी डाएट करतात तर काही योगावर भर देतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का तुमच्या दुपारच्या जेवणानंतरच्या काही सवयी तुमचं वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात.

सॅलड खाणेजर तुम्ही दुपारच्या जेवणात सॅलड खात असाल मात्र त्यानंतर चहा-कॉफी घेण्याची सवय असल्यास वजन वाढतं. त्यामुळे दुपारी जेवल्यानंतर काही गोष्टी टाळण्याचा सल्ला नेहमी तज्ज्ञ देतात. जाणून घेऊया या सवयींबद्दल.

दुपारी गोड पदार्थांचं सेवनसकाळी व्यायाम केल्यानंतर काही प्रमाणात थोडं गोड खाल्लं तर चालू शकत. एखाद्या दिवशी गोड खाणं चालू शकते. पण दररोज गोड खाण्याची सवय त्रासदायक ठरू शकते. म्हणून दुपारच्या जेवणानंतर गोड खाणं टाळा.

दुपारी झोपणंतुम्ही सकाळी व्यायाम करता याचा अर्थ असा नाही की तुम्ही दिवसभर बसून राहालं. तुमच्या शरीराची हालचाल होणं गरजेचं आहे. दुपारी जेवल्यानंतर झोपणं किंवा डेस्कवर बसून राहणं योग्य ठरणार नाही. यासाठी काही वेळाने थोडं चाललं पाहिजे. हे करण्यासाठी तुम्ही मोबाईलमध्ये टायमर लावू शकता.

उशिरा जेवणंअवेळी जेवल्याने शरीरावर काही परिणाम होत नाही, फक्त हेल्दी खाणं गरजेचं असल्याचं अनेकांचा गैरसमज असतो. इंटरनॅशनल जनरल ऑफ ऑबेसिटीच्या अहवालानुसार, जे लोक दुपारी 3 नंतर जेवण घेतात त्यांचं वजन कमी होण्याची शक्यता कमी असते. कारण त्यामुळे मेटॅबॉलिझमच्या प्रक्रियेत अडथळे येतात.

दुपारी कॉफी पिणंदुपारी ३ नंतर कॉफी पिणं योग्य ठरणार नाही. कॉफीमुळे अन्नपचनास मदत होत असली तरी जेवल्यानंतर लगेचच अॅसिडिक पदार्थांचं सेवन त्रासदायक ठरतं. त्याचप्रमाणे कॉफीमधल्या साखरेमुळे कॅलरीज वाढतात. मात्र जर तुम्हाला कॉफी घेण्याची सवय असल्यास जेवणानंतर 45 मिनिटांनी घ्या.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स