शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

१० किलो वजन कमी कराल तर 'या' आजारांपासून दूर रहाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 10:06 IST

कोणताही ऋतू असला तरी वजन वाढण्याची समस्या जाणवते.

कोणताही ऋतू असला तरी वजन वाढण्याची समस्या जाणवते. जास्त वजन वाढल्यानंतर ते कमी करणं त्रासदायक ठरतं. त्यासाठी वेगवेगळे उपाय तुम्ही करत असता. पण लठ्ठपणातून वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण मिळत असतं. त्यात अनेक गंभीर स्वरुपाच्या आजारांचा सुद्धा समावेश असतो.  कॅन्सर, मधुमेह, पोटाचे विकार असे आजार उद्भवतात. तज्ञांच्यामते जर तुमचं वजन जास्त असेल तर तुम्ही  १० किलो वजन कमी करून आजारांपासून वाचू शकता.  

वजन कमी केल्यास तुम्हाला धोकादायक आजारांपासून लांब राहता येत. एसोसिएशन ऑफ फिजीशियन ऑफ इंडिया (एपीआई) च्या चार दिवसांच्या  एपिकॉन-2020 मध्ये हे स्पष्ट करण्यात आले. चला तर मग जाणून घेऊया याविषयी अधिक माहिती. 

या तज्ञांनी केलेल्या अभ्यासावर आधारित एक माहीती स्पष्ट केली. त्या त ६० ते ७० टक्के  लोकांचे वजन हे जास्त आहे.  अशा लोकांनी आपलं वजन जर १०किलोंनी कमी केलं तर त्यांना आजारांपासून दूर राहता येऊ शकतं. या पध्दतीचा अवलंब केल्यास  कोणतेही औषध न घेता डायबिटीसवर नियंत्रण मिळवता येते. सर्वाधिक लोकं हे मैदा, मीठ आणि साखरेचा जास्त वापर करत असल्यामुळे त्याच्या आरोग्याला नुकसान पोहोचत आहे. 

या गोष्टींचा सर्वाधीक वापर जीवघेणा सुद्धा ठरू शकतो.  त्यांच्या म्हणण्यानुार तुम्ही चाळीस वर्षाचे झाल्यानंतर चाचणी करणं गरजेचं आहे. तसंच ही वैद्यकीय चाचणी  तीन महिन्यातून एकदा होणे गरजेचे आहे.  अनेक रुग्णांच्या औषधाचा त्यांच्या किडनीवर प्रभाव पडत असतो. वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो पुरेश झोप घेणे. 

वजन कमी करण्यासाठी किमान ७ तासांची झोप महत्वाची आहे. वजन कमी करण्यावर झोपण्याची वेळ आणि पद्धत याचाही प्रभाव पडत असतो. प्रयत्न करा की, रोज रात्री झोपण्याची तुमची वेळ एकच असावी.

जास्तीत जास्त लोकांमध्ये लठ्ठपणाचं कारण हे त्यांचं रात्री उशीरा जेवण करणं असतं. जर तुम्हाला पोटावरील चरबी कमी करायची असेल तर रात्री जास्त उशीरा जेवण करू नका. असं केल्यास तुमचं वजन जलद गतीने  कमी होईल आणि आजारांपासून लांब राहता येईल.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स