शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

१० किलो वजन कमी कराल तर 'या' आजारांपासून दूर रहाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 10:06 IST

कोणताही ऋतू असला तरी वजन वाढण्याची समस्या जाणवते.

कोणताही ऋतू असला तरी वजन वाढण्याची समस्या जाणवते. जास्त वजन वाढल्यानंतर ते कमी करणं त्रासदायक ठरतं. त्यासाठी वेगवेगळे उपाय तुम्ही करत असता. पण लठ्ठपणातून वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण मिळत असतं. त्यात अनेक गंभीर स्वरुपाच्या आजारांचा सुद्धा समावेश असतो.  कॅन्सर, मधुमेह, पोटाचे विकार असे आजार उद्भवतात. तज्ञांच्यामते जर तुमचं वजन जास्त असेल तर तुम्ही  १० किलो वजन कमी करून आजारांपासून वाचू शकता.  

वजन कमी केल्यास तुम्हाला धोकादायक आजारांपासून लांब राहता येत. एसोसिएशन ऑफ फिजीशियन ऑफ इंडिया (एपीआई) च्या चार दिवसांच्या  एपिकॉन-2020 मध्ये हे स्पष्ट करण्यात आले. चला तर मग जाणून घेऊया याविषयी अधिक माहिती. 

या तज्ञांनी केलेल्या अभ्यासावर आधारित एक माहीती स्पष्ट केली. त्या त ६० ते ७० टक्के  लोकांचे वजन हे जास्त आहे.  अशा लोकांनी आपलं वजन जर १०किलोंनी कमी केलं तर त्यांना आजारांपासून दूर राहता येऊ शकतं. या पध्दतीचा अवलंब केल्यास  कोणतेही औषध न घेता डायबिटीसवर नियंत्रण मिळवता येते. सर्वाधिक लोकं हे मैदा, मीठ आणि साखरेचा जास्त वापर करत असल्यामुळे त्याच्या आरोग्याला नुकसान पोहोचत आहे. 

या गोष्टींचा सर्वाधीक वापर जीवघेणा सुद्धा ठरू शकतो.  त्यांच्या म्हणण्यानुार तुम्ही चाळीस वर्षाचे झाल्यानंतर चाचणी करणं गरजेचं आहे. तसंच ही वैद्यकीय चाचणी  तीन महिन्यातून एकदा होणे गरजेचे आहे.  अनेक रुग्णांच्या औषधाचा त्यांच्या किडनीवर प्रभाव पडत असतो. वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो पुरेश झोप घेणे. 

वजन कमी करण्यासाठी किमान ७ तासांची झोप महत्वाची आहे. वजन कमी करण्यावर झोपण्याची वेळ आणि पद्धत याचाही प्रभाव पडत असतो. प्रयत्न करा की, रोज रात्री झोपण्याची तुमची वेळ एकच असावी.

जास्तीत जास्त लोकांमध्ये लठ्ठपणाचं कारण हे त्यांचं रात्री उशीरा जेवण करणं असतं. जर तुम्हाला पोटावरील चरबी कमी करायची असेल तर रात्री जास्त उशीरा जेवण करू नका. असं केल्यास तुमचं वजन जलद गतीने  कमी होईल आणि आजारांपासून लांब राहता येईल.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स