शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

प्राण्यांमुळे नाही तर मनुष्यांमुळे त्यांच्यात पसरतात दुप्पट वायरस, पुढील धोका 'या' आजाराचा....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 15:15 IST

आता एक असा रिपोर्ट समोर आला आहे ज्यात सांगण्यात आलं आहे की, प्राण्यांपेक्षा मनुष्यांनी त्यांना जास्त व्हायरसने संक्रमित केलं आहे.

कोरोना महामारी आली तेव्हा अनेक लोकांनी दावा केला होता की, वटवाघळांच्या माध्यमातून ही महामारी मनुष्यांमध्ये पसरली. या महामारीने सगळ्यांनाच हादरवून सोडलं होतं. पण आता एक असा रिपोर्ट समोर आला आहे ज्यात सांगण्यात आलं आहे की, प्राण्यांपेक्षा मनुष्यांनी त्यांना जास्त व्हायरसने संक्रमित केलं आहे.

व्हायरस पसरण्याचा मार्ग एकतर्फी राहिला नाही. हा दोन्हीकडून होतो. सध्या असलेल्या वायरल जीनोमचा रिसर्च केल्यानंतर हैराण करणारे निष्कर्ष समोर आले आहेत. मनुष्य जनावरांना दुप्पट व्हायरस देतात. पण जनावरे असं करत नाही. वैज्ञानिकांनी 1.20 कोटी वायरस जीनोमचा अभ्यास केला आणि डेटा बघितला.त्यातून असं समोर आलं की, 3 हजार केसेस अशा आहेत ज्यात वायरस एका प्रजातीच्या जीवातून दुसऱ्या प्रजातीच्या जीवांमध्ये जातात. यातील 79 टक्के वायरस असे आहेत जे एका जनावराच्या प्रजातीमधून दुसऱ्या प्रजातीच्या जनावरात जातात. 21 टक्के असे वायरस आहेत जे मनुष्यांद्वारे पसरतात.

मनुष्य अनेक प्राण्याना संक्रमित करतात

या तीन हजार वायरसच्या केसेसपैकी 64 टक्के असे वायरस आहेत जे मनुष्यांमधून जनावरांमध्ये जातात. यांना एंथ्रोपोनोसिस म्हणतात. केवळ 36 टक्के असे वायरस आहेत जे जनावरांमधून मनुष्यांमध्ये जातात. वायरसच्या अदला-बदलीला यूनोसिस म्हटलं जातं.

एंथ्रोपोनोसिसचा शिकार होणाऱ्या प्राण्यांमध्ये पाळीव मांजरी, श्वान, घोडे, डुक्कर यांचा समावेश असतो. त्याशिवाय कोंबड्या, बदक, चिम्पांजी, गोरिल्ला, माकड, उंदीरही याचे शिकार होतात. 

यूनिवर्सिटी कॉलेज लंडनचे जेनेटिक इंस्टीट्यूटमध्ये डॉक्टोरल स्टूडंट सेड्रिक टॅनने सांगितलं की, मनुष्य पर्यावरणावर अनेक पद्धतीने प्रभाव टाकत असतो. मग ते प्राणी असो वा झाडी. हा रिसर्च नुकताच नेचर इकोलॉजी एंड इवोल्यूशन जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

मनुष्यांना पुढील धोका बर्ड फ्लू H5N1 चा

सेड्रिकने सांगितलं की, जेव्हाही एखादा वायरस एका प्रजातीमधून दुसऱ्या प्रजातीमध्ये जातो तेव्हा तो आपल्या टागरेटच्या हिशेबाने आधीच स्वत:त बदल करतो. अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या महामाऱ्यांनी मनुष्यांचा जीव घेतला आहे. कारण वायरस, पॅथोजेन आणि बॅक्टेरिया आहेत.

जूनोसिस म्हणजे प्राण्यांमधून मनुष्यांमध्ये येणाऱ्या आजारांमुळे जगभरात चिंता आहे. मनुष्यांमध्ये येणाऱ्या वायरसचं कारण कुठेना कुठे प्राणीच आहेत. जे कधीही मनुष्यांमध्ये शिरू शकतात. सध्या सगळ्यात जास्त धोका बर्ड फ्लू H5N1 बाबत आहे. ही समस्या वेगाने जंगली पक्ष्यांमध्ये पसरत आहे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यResearchसंशोधन