शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

का होते डोकेदुखी आणि किती प्रकारची असते डोकेदुखी? करा हे उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 11:50 IST

सुरुवातीला हळूहळू होणारी डोकेदुखी नंतर वाढत जाते. काहींना तर असह्य वेदना होतात. कधी कधी तर वेदना इतक्या होतात की, औषध घेतल्यावरही डोकेदुखी कमी होत नाही.

(Image Credit : parade.com)

डोकेदुखी ही अलिकडे सामान्य समस्या झाली आहे. सुरुवातीला हळूहळू होणारी डोकेदुखी नंतर वाढत जाते. काहींना तर असह्य वेदना होतात. कधी कधी तर वेदना इतक्या होतात की, औषध घेतल्यावरही डोकेदुखी कमी होत नाही.

का होते डोकेदुखी?

डोकेदुखी प्रामुख्याने तणाव, जास्त शारीरिक आणि मानसिक परिश्रम, कमी झोप, भूक, जास्त आवाजामुळे, इलेक्ट्रिक उपकरणांच्या अधिक प्रयोगामुळे होते. कधी कधी जास्त विचार करणे, कमी पाणी पिणे यानेही डोकेदुखी होते. 

डोकेदुखीची प्रमुख कारणे -

तणाव

जेव्हा शरीर आणि मनाला तणाव सांभाळणे कठिण होऊन बसते तेव्हा डोकेदुखी होऊ लागते. विपश्यना किंना ध्यान डोकेदुखी कमी करण्यास मदत करतं. जितकं जास्तवेळ तुम्ही ध्यान लावून बसाल तितका तुमचा तणाव दूर होतो. 

मन आणि शरीराचा थकवा

दिवसभर घर आणि ऑफिसच्या कामासाठी धावपळ करावी लागते. जेव्हा थकवा शरीरासोबत मनावर वाढतो तेव्हा दोन्हीमुळे डोकेदुखी होते. 

असंतुलित शारीरिक तंत्र

तुमच्या कधी लक्षात आलं असेल की, जेव्हा तुमचं पोट खराब असतं तेव्हा तुम्हाला डोकेदुखी होत असेल. आपल्या शरीराचे वेगवेगळे अंग एकमेकांशी चांगल्याप्रकारे जुळलेले आहेत. त्यामुळे एका भागात कोणत्याही प्रकारचं असंतुलन दुसऱ्या भागाला प्रभावित करतं. 

लो ब्लड सर्कुलेशन

डोक्यामध्ये कमी रक्त पुरवठा झाल्यावरही डोकेदुखी होऊ लागते. त्यामुळे दिवसातून केवळ १० ते १५ मिनिटे ध्यान लावून बसाल तर याने शरीराला शांतता मिळेल आणि रक्तप्रवाह सुद्धा नीट होईल. 

कमी झोप घेणे

खूप जास्त वेळ काम करणे, जास्त काम करण्याची सवय किंवा टीव्ही आणि इंटरनेटची सवय यामुळे रात्री उशीरा झोपणे होते. पण या सवयी आरोग्यासाठी चांगल्या नाहीयेत. याने तुमची झोप पूर्ण होत नाही आणि हेच डोकेदुखीचं कारण ठरु शकतं. 

अत्याधिक गोंधळ

आपण अनेकदा अत्याधिक आवाज, कर्णकर्कश आवाज अनुभवला असेल. काहींना अजिबातच हा आवाज सहन होत नाही. अशांना लवकरच डोकेदुखी होऊ लागते. 

फोनवर जास्तवेळ बोलणे

फोनवर जास्तवेळ बोलणे टाळायला हवे. याने तुमचा त्रास वाढू शकतो. दिवसभर क्लाईंटसोबत बोलणे, नंतर मित्रांशी बोलणे हे अनेकदा होतं. पम फोनवर जास्तवेळ बोलल्याने डोकेदुखी होऊ शकते.                                                                                                                                                                                                                     प्रमाणापेक्षा जास्त विचार करणे

जास्त विचार करणेही तुमची डोकेदुखी वाढवू शकतं. रोजची धावपळ, तणाव, कामाचा ताण, परिवाराचं टेन्शन, संबंधातील तणाव हे सगळं असतंच. पण दिवसातून थोडा वेळ शांत डोळे लावून ध्यान केल्यास हा त्रास कमी होऊ शकतो.  

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स