शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आजार, इन्फेक्शन टाळण्यासाठी रक्तशुद्धीकरण ठरतं प्रभावी, कसं कराल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 10:13 IST

जे शरीरासाठी नुकसानकारक निष्क्रीय घटक असतात. त्यांना टॉक्सिन्स असं म्हणतात.

 सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक जीवघेण्या आजारांचा सामना लोकांना करावा लागतो. पण रोगप्रतिकारकशक्ती चांगली असेल आणि शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित असेल तर आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. शरीरातील कार्य सुरळीत होण्यासाठी ऑक्सिजन आणि पोषक तत्व असणं गरजेचं असतं. हार्मोन्सचं संतुलन व्यवस्थित राहण्यासाठी रक्त शुद्ध असणं मह्त्वाचं आहे.

अनेकदा आपल्या आहारातील काही पदार्थांमुळे रक्तप्रवाहावर परिणाम होत असतो. जे शरीरासाठी नुकसानकारक  घटक असतात. त्यांना टॉक्सिन्स असं म्हणतात. शरीरातील टॉक्सिन्स काढून टाकण्यासाठी रोजच्या वापरातील काही गोष्टींचा आहारात घेऊन तुम्ही रक्ताचे शुद्धीकरण करू शकता. आज आम्ही तुम्हाला याच पेयांबद्दल सांगणार आहोत. 

कोथिंबिर आणि पुदिना

कोथिंबिर आणि पुदिना यांचा आहारात समावेश केल्याने पोटाचे अनेक आजार दूर होतात. आरोग्य चांगलं राहण्यासाठी आहारात कोंथिबिरीसह पुदिन्याचा समावेश करणं लाभदायक ठरेल. त्यासाठी पुदिना आणि कोथिंबीरीचा चहा करून प्या. हा चहा तयार करण्यासाठी तुम्हाला फक्त  १० मिनिट वेळ लागेल. गरम पाण्यात कोंथिबीर आणि पुदिना घालून उकळून हे पाणी गाळून प्या. यामुळे  शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित होईल आणि रक्ताचं शुद्धीकरण सुद्धा होईल.

लिंबाचा रस

लिंबाच्या रसाचे अनेक फायदे आहे. त्यात अनेक एसिडीक गुण असतात. त्यामुळे शरीरातील रक्ताचे शुद्धिकरण करण्यासाठी लिंबाचा उपयुक्त ठरतो. त्यासाठी तुम्ही सकाळी उठल्यानंतर एक ग्लास गरम पाण्यात लिंबू पिळून प्या. त्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स मुत्रावाटे निघून जातात. 

तुळस चहा

तुळशीचे अनेक औषधी गुण तुम्हाला माहित असतील. तुळशीत अनेक एंटीबॅक्टीरियल आणि एंटी व्हायरस गुण असतात.  शरीरातील  रक्ताचे शुद्धीकरण होण्यासाठी तुळशीची पानं चावून खा. याशिवाय गरम पाण्यात तुळशीची पानं घालून चहा प्यायल्याने आजारांपासून लांब राहता येईल. 

कडुलिंब 

आपल्या रक्ताला शुध्द करण्यासाठी कडूलिंबाच्या पिकलेल्या  १० लिंबोळ्याचा रस शोषून घेतल्याने रक्त शुद्ध होते. याच सोबत कडूलिंबाच्या पानांचे सेवन केल्याने देखील रक्त शुद्धीकरण होते. त्यासाठी गरम पाण्यात ही पानं घालून उकळून घेऊन गाळून हा रस प्याल तर फरक दिसून येईल. ( हे पण वाचा-Coronavirus : रूग्ण बरा झाल्यावरही त्याच्या शरीरात किती राहतो कोरोना व्हायरस? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत....)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स