शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

लठ्ठपणामुळे अनेक पटीने वाढतो 'या' गंभीर आजाराचा धोका, वेळीच व्हा सावध नाही तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 11:36 IST

इंटरनॅशनल डायबिटीस फेडरेशननुसार, २०१७ मध्ये जवळपास ४२५ मिलियन वयस्कांना ही समस्या होती. ही आकडेवारी २०४५ पर्यंत वाढून ६०० मिलियनपेक्षा अधिक होण्याचा धोका आहे.

लठ्ठपणामुळे टाइप-२ डायबिटीस आणि हृदयरोगांचा धोका अनेक पटीने वाढतो. लठ्ठपणा व्यतिरिक्त जेनेटिक कारण आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळेही टाइप-२ डायबिटीसचा धोका वाढतो. ही माहिती नुकत्याच एका रिसर्चमधून समोर आली. हा रिसर्च स्पेनच्या बार्सिलोनामध्ये आयोजित युरोपियन असोसिएशन ऑफ द डायबिटीसच्या वार्षिक बैठकीत सादर करण्यात आला. युनिव्हर्सिटी ऑफ कोपेनहेगनच्या नोवो नॉर्डिक फाउंडेशन सेंटर फॉर बेसिक मेटाबॉलिज्म रिसर्च योकोपोविच आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केला होता.

खराब लाइफस्टाईल, लठ्ठपणा आणि आनुवांशिकता टाइप-२ डायबिटीसच्या विकासात महत्वाची भूमिका बजावतात. जगभरात हा आजार वेगाने पसरत आहे. एका आकडेवारीनुसार, एकट्या भारतात साधारण १० लाख लोक हे टाइप-२ डायबिटीसचे शिकार आहेत. सध्या भारतात डायबिटीसने पीडित २५ पेक्षा कमी वयाच्या प्रत्येकी ४ लोकांपैकी एकाला टाइप-२ डायबिटीस आहे.

इंटरनॅशनल डायबिटीस फेडरेशननुसार, २०१७ मध्ये जवळपास ४२५ मिलियन वयस्कांना ही समस्या होती. ही आकडेवारी २०४५ पर्यंत वाढून ६०० मिलियनपेक्षा अधिक होण्याचा धोका आहे.

टाइप-२ डायबिटीसला रोखण्यासाठी सध्याची रणनीति म्हणजे शरीराचं वजन सामान्य ठेवणे आणि हेल्दी लाइफस्टाईलवर फोकस ठेवणे ही आहे. डायबिटीसच्या रूग्णांना सर्वात जास्त धोका वजन वाढल्याने होतो. जर तुम्हाला डायबिटीस नसेल आणि पोटाच्या आजूबाजूला, पार्श्वभागावर आणि मांड्यांवर चरबी असेल तर तुम्ही शुगर पेशन्ट होण्याचा धोका अधिक वाढतो. 

टाइप-२ डायबिटीसचा धोका वाढवण्याला लाइफस्टाईल, लठ्ठपणा आणि आनुवांशिकता ही मुख्य कारणे असतात. त्यामुळे तुम्हाला या आजारापासून बचाव करायचा असेल तर हेल्दी पदार्थ खावे आणि वजन नियंत्रित ठेवण्यावर लक्ष द्यावं. रोज एक्सरसाइज आणि ब्रिस्क वॉक करा.

टॅग्स :diabetesमधुमेहHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य