शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

Health Tips : 'या' पदार्थांमुळे कमी होतेय इम्यूनिटी; विषाणूंचा संसर्ग टाळायचा असेल तर वेळीच सावध व्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 13:52 IST

Health Tips : अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार ज्या लोकांची  रोगप्रतिकारकशक्ती कमजोर असते. असे लोक कोरोना व्हायरसच्या जाळ्यात अडकत आहेत. 

जगभरात कोरोना संक्रमित रुग्णांच्या आकडेवारी झपाट्यानं वाढ होताना पाहायला मिळत आहे. भारतात कोरोना व्हायरसच्या दुसर्या लाटेनं धुमाकुळ केलेला पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत पीडित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार ज्या लोकांची  रोगप्रतिकारकशक्ती कमजोर असते. असे लोक कोरोना व्हायरसच्या जाळ्यात अडकत आहेत. 

कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत ज्यांचा मृत्यू झाला. त्यांची रोगप्रतिराकशक्ती कमी झाल्याचं दिसून आलं आहे. रोगप्रतिकारकशक्ती वाढणं किंवा कमी होणं व्यक्तीच्या खाण्यापिण्यावर अवलंबून असतं. रोगप्रतिकारकशक्ती कमी होण्याचा तुमचा आहार कारणीभूत ठरतो. आज आम्ही तुम्हाला कोणत्या पदार्थांच्या सेवनानं रोगप्रतिराकशक्ती कमी होते याबाबत सांगणार आहोत. 

1) मद्यपान किंव धुम्रपान केल्यानं रोगप्रतिराकशक्ती कमी होते. त्यामुळे दारू किंवा सिगारेट अशा मादक पदार्थांपासून लांब राहण्याच प्रयत्न करा.

2) जास्तीत जास्त फास्ट फूड तयार करण्यासाठी साखरेचा वापर केला जातो. यात फायबर्सचे प्रमाण जास्त असते. फास्टफूडमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होऊ लागते. 

3) काही लोकांना चहा , कॉफी जास्त प्रमाणात प्यायला आवडतं.  पण त्यांना याची कल्पना नसते की कॅफेन जास्त प्रमाणात शरीरात गेल्यास रोगप्रतिकारकशक्तीवर परिणाम होतो. 

4) बाहेरील अन्नपदार्थ खाऊ नका.  कच्च्या भाज्या खाणं शक्यतो टाळा. फळांचे सेवन करण्याआधी स्वच्छ धुवून मगच खा. पचनक्रियेसाठी घातक असलेल्या पदार्थांचे सेवन करू नका. त्यामुळे  नकळतपणे रोगप्रतिकारकशक्ती कमी होण्याचा धोका असतो. 

जास्त घाम येणं ठरू शकतं हार्ट अटॅकचं कारण; जाणून घ्या लक्षणं अन् वेळीच व्हा सावध! 

5) सकाळी उठल्यानंतर दोन ग्लास पाणी प्या. जेवायच्या अर्धा तास आधी पाणी प्या. त्यामुळे जेवण पचण्यास मदत होईल. जेवल्यानेतर अर्धा तासाने पाणी प्या. व्यायाम करायच्या आधी आणि नंतर भरपूर पाणी प्या. त्यामुळे डिडहायड्रेशनची समस्या उद्भवणार नाही. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि ताजंतवानं राहण्यासाठी दररोज योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचं आहे.

समोर आला कोरोनाचा 'भारतीय स्ट्रेन'; महाराष्ट्रासाठी ठरतोय घातक; धोक्याचा इशारा देत तज्ज्ञ म्हणाले....

योग्य प्रमाणात पाणी पिल्याने तुम्हाला विचार करण्यासाठी, लक्ष केंद्रीत करण्यासाठी आणि तरतरीत राहण्यासाठी मदत मिळते. त्यासोबतच योग्य प्रमाणात पाणी पिल्याने तुमच्या ऊर्जेतही वाढ होत राहाते. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने घाम आणि लघवीच्या माध्यामातून शरीरातील टॉक्सीन बाहेर पडतं

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या