शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

तुम्हीही उभं राहून पाणी पिता का? एक चूक ठरू शकते अत्यंत घातक; जाणून घ्या, य़ोग्य पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 15:10 IST

पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती?, उभे राहून किंवा बसून पाणी पिणे फायदेशीर आहे का? असे प्रश्न अनेकांना पडले असतील.

पाणी आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे. शरीरात सुमारे 60 ते 70 टक्के पाणी असते. आपले शरीर जगण्यासाठी पाण्यावर अवलंबून असतं. शरीरातील सर्व सेल्स, टिश्यू आणि अवयवांना योग्यरित्या कार्य करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. प्रत्येकाने दररोज 2 ते 3 लिटर पाणी प्यावे. पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती?, उभे राहून किंवा बसून पाणी पिणे फायदेशीर आहे का? असे प्रश्न अनेकांना पडले असतील. असे मानले जाते की उभे राहून पाणी पिऊ नये, अन्यथा शरीराला इजा होते. शेवटी ही गोष्ट किती खरी आहे हे जाणून घेऊया.

नवी दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलच्या प्रिवेंटिव्ह हेल्थ डिपार्टमेंटच्या डायरेक्टर डॉ. सोनिया रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, उभे राहून किंवा झोपून राहून पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे हे अगदी खरे आहे. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी सर्व लोकांनी बसून पाणी प्यावे. उभे राहून पाणी प्यायल्याने पाण्यातील मिनरल्स डाइजेस्टिव सिस्टमपर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीत. यामुळे अपचन, बद्धकोष्ठता आणि ऍसिड रिफ्लक्सची समस्या उद्भवू शकते. ज्यांना अपचन, बद्धकोष्ठता किंवा एसिडिटीचा त्रास होतो.  लोकांनी बसून पाणी प्यावे.

डॉ.सोनिया रावत सांगतात की, उभे राहून पाणी प्यायल्याने किडनी आणि लिव्हरचे नुकसान होऊ शकते. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन बिघडू शकते. किडनी शरीरात फिल्टरसारखे काम करते आणि त्याच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे शरीराची संपूर्ण यंत्रणा बिघडू शकते. उभे राहून पाणी प्यायल्याने फुफ्फुस आणि हृदयाचेही नुकसान होते. यामुळे सांधेदुखी आणि हाडांच्या इतर समस्या उद्भवू शकतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की चुकीच्या पद्धतीने पाणी पिल्याने मज्जासंस्थेवर परिणाम होतो आणि तुम्हाला गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. 

पाणी नेहमी बसून आणि आरामात प्यावे. जर तुम्ही खूप वेगाने पाणी प्याल तर त्याचा कमी फायदा होईल. पाणी हळू हळू पिऊन पिणे खूप फायदेशीर ठरू शकते. असे केल्याने इलेक्ट्रोलाइटचे संतुलन चांगले राहते आणि शरीराला आवश्यक मिनरल्स मिळतात. आपण बाटली किंवा ग्लासमधून पाणी पिऊ शकता. एका दिवसात पाण्याचे प्रमाण 2-3 लिटर असावे. पाणी शरीरातील हायड्रेशन राखते आणि सर्व अवयव निरोगी ठेवते असंही म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :WaterपाणीHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स