शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

डायबिटीसच्या रुग्णांनी 'या' चूका केल्यास मृत्यूला सामोरे जावे लागे, कधीही करु नका या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 12:53 IST

आजकाल लोकांची जीवनशैली जशी बनली आहे, डायबिटीसचा धोका सतत वाढत आहे. चला तर मग, डायबिटीसच्या रुग्णांनी कोणत्या चुका करू नयेत ते जाणून घेऊया.

डायबिटीस रुग्णांना साखरेची पातळी वाढण्याची भीती नेहमीच असते. या आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी सर्वात मोठी समस्या म्हणजे त्यांना भरपूर खाद्यपदार्थ टाळावे लागतात. जर हे पथ्य पाळले नाही तर साखरेची पातळी वाढु शकते, जे त्यांच्यासाठी घातक ठरू शकते.

म्हणूनच साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी, डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञ डायबिटीस रुग्णांना सकस आहार, व्यायाम करण्याचा आणि चांगली झोप घेण्याचा सल्ला देतात. यासह, या रुग्णांना तणावापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, आजकाल लोकांची जीवनशैली जशी बनली आहे, डायबिटीसचा धोका सतत वाढत आहे. चला तर मग, डायबिटीसच्या रुग्णांनी कोणत्या चुका करू नयेत ते जाणून घेऊया.

भरपूर फळे खाणेफळांचे सेवन प्रत्येकासाठी फायदेशीर आहे. सामान्यतः लोकांचा असा विश्वास आहे की मधुमेहाच्या रुग्णांनी फळे खाऊ नयेत, तर तसे नाही. त्यांना फक्त योग्य फळे निवडायची आहेत आणि त्याच वेळी त्यांच्या प्रमाणाची काळजी घ्यावी लागेल. जर तुम्ही जास्त प्रमाणात फळं खाल्लीत तर साखरेची पातळी वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे फळांचे योग्य प्रमाणातच सेवन करा.

व्यायाम न करणेचुकीची जीवनशैली केवळ रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम करत नाही तर यामुळे लठ्ठपणा आणि विविध आरोग्य समस्या देखील होऊ शकतात. म्हणूनच आपली जीवनशैली सुधारणे महत्वाचे आहे. दररोज व्यायाम करा, योगा करा आणि हे देखील लक्षात ठेवा की या रुग्णांनी नेहमीपेक्षा अधिक व्यायाम करायला विसरू नका.

खाण्याच्या वेळांमध्ये जास्त अंतरबऱ्याचदा अनेकांना अशी सवय असते की सकाळी ९ वाजता नाश्ता केला तर थेट २-३ वाजता जेवण करतात. मधुमेही रुग्णांनी हे अजिबात करू नये. वास्तविक, प्रत्येक जेवणात जास्त अंतर ठेवल्याने साखरेच्या पातळीवर परिणाम होतो. म्हणूनच तज्ज्ञ म्हणतात की एकाच वेळी जास्त खाण्याऐवजी एका वेळी कमी प्रमाणात खा आणि दोन खाण्यांमध्ये कमी अंतर ठेवा.

डायबिटीसमध्ये 'ही' खबरदारी आवश्यक आहे-जास्त प्रमाणात मीठ असलेले पदार्थ खाऊ नका.- सकाळी नाश्ता करायला विसरू नका.- रात्री लवकर झोपण्याची आणि सकाळी लवकर उठण्याची सवय लावा.- दररोज योग्य प्रमाणात पाणी प्या.- तळलेले पदार्थ किंवा फास्ट फूड खाणे टाळा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स