शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

'गॅस्ट्रो एन्टरायटिस'पासून सावध रहा; ही लक्षणं दिसली तर त्वरित उपचार करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 13:49 IST

गॅस्ट्रो एन्टरायटिस (Gastro enteritis) या आजारामध्ये सतत पोटाट जळजळ होत असते. पचनक्रियेवर बॅक्टरियाचा इफेक्ट झाल्यामुळे या आजाराचा सामना करावा लागतो. गॅस्ट्रोएन्टरायटिस हा आजारामध्ये पोटाच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

(Image Credit : medscape.com)

गॅस्ट्रो एन्टरायटिस (Gastro enteritis) या आजारामध्ये सतत पोटाट जळजळ होत असते. पचनक्रियेवर बॅक्टरियाचा इफेक्ट झाल्यामुळे या आजाराचा सामना करावा लागतो. गॅस्ट्रोएन्टरायटिस हा आजारामध्ये पोटाच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पोटामध्ये सतत होणारी जळजळ ही बॅक्टेरिया, व्हायरस आणि प्रोटोजोआ(Protozoa) यांमुळे होते.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अनेक लोकांना ही समस्या दूषित पाणी किंवा अन्नपदार्थांचे सवन केल्यामुळे होते. तसेच या आजाराने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळेही या आजाराचा सामना करावा लागू शकतो. उन्हाळ्यात तर या आजाराने अनेक लोक ग्रस्त असतात. कारण हे वातावरण या आजाराला कारणीभूत ठरणारे बॅक्टेरिया वाढविण्यासाठी अनुकूल असते. गॅस्ट्रो एन्टरायटिस या आजाराची लक्षणं दिसून आल्यानंतर जर पाच दिवसांपर्यंत आराम मिळाला नाही तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

कारणं

- पचनक्रियेमध्ये काही विषारी तत्व असल्याने आतड्यांमध्ये जळजळ होते आणि सूज येते. 

- जे पदार्थ पचण्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशा पदार्थांच्या अतिसेवनाने या आजाराचा सामना करावा लागतो. 

- अलर्जी असणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्याने तुम्हाला हा आजार होऊ शकतो.

- अ‍ॅलर्जी असणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्यानेही या आजाराचा सामना करावा लागतो. 

- दूषित खाद्य पदार्थ खाल्यानेही हा आजार होण्याची शक्यता असते. 

लक्षणं

- डायरिया हे गॅस्ट्रो एन्टरायटिस या आजारांच्या मुख्य लक्षणांपैकी एक आहेत. जेव्हा बॅक्टेरिया किंवा वायरस आतड्यांवर आक्रमण करतात. यामध्ये फ्लुइड (Fluid) तयार होणं अत्यंत अवघड असतं. त्यामुळे या आजाराने ग्रस्त असणाऱ्या व्यक्ती फार लवकर डिहायड्रेट होतात. 

- जर डायरियाने ग्रस्त असणाऱ्या रूग्णांना उलट्याही होत असतील तर डिहायड्रेशन आणखी धोकादायक ठरतं. सुरुवातीमध्ये रूग्णांना फक्त 2 ते 3 वेळा फक्त उलट्या होतात. परंतु यामुळे जास्त प्रमाणात उलट्या होत असतील तर लगेच डॉक्टरांकडे जाणं गरजेचं असतं. 

- गॅस्ट्रो एन्टरायटिस दरम्यान होणाऱ्या डिहायड्रेशनमुळे अनेक लोकांमध्ये असं दिसून आलं की, त्यांच वजन फार कमी होत आहे. अधिक प्रमाणात शरीरातून पाणी कमी झाल्यामुळे आणि त्याचबरोबर भूक कमी लागल्यामुळे असं होऊ लागतं. योग्य वेळी यावर उपचार केले तर यापासून सुटका करणं सहज शक्य होतं. 

- डोकेदुखी आणि ताप येणं

- गॅस्ट्रो एन्टरायटिसमुळे पीडित असणाऱ्या लोकांना सांधेदुखी, थकवा येणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. 

बचाव 

- साफ-सफाई असणाऱ्या ठिकाणींच जेवण करा

- स्वच्छ पाणी प्या. तसेच, पाणी उकळून पिण्याचा प्रयत्न करा. 

- स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवा. त्याचबरोबर भाज्या तयार करताना स्वच्छ करून त्यानंतरच शिजवा. 

- शिळे पदार्थ खाणं शक्यतो टाळा. 

- फार त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलHealth Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स