शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

वेळीच 'ही' सवय बदला, डायबिटीज आणि वजन वाढण्याचा धोका टाळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 15:05 IST

तुम्हाला वजन वाढण्याची समस्या दूर करायची असेल किंवा वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या लाइफस्टाइलमध्ये बदल करावा लागेल.

वाढतं वजन किंवा जाडेपणा ही अलिकडे एक गंभीर समस्या बनली आहे. वजन वाढल्याने दुसऱ्या आणखीही गंभीर समस्या होऊ शकतात. जर तुम्हाला वजन वाढण्याची समस्या दूर करायची असेल किंवा वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या लाइफस्टाइलमध्ये बदल करावा लागेल. तुम्हाला रोज एकाच वेळेवर नाश्ता आणि जेवण करावं लागेल.  

तज्ज्ञांचं म्हणनं आहे की, तुम्ही तुमच्या नाश्त्याच्या आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळेत थोडा बदल केला तर तुम्ही जाडेपणासहीत आणखीही आजारांपासून बचाव करु शकता. ब्रिटनमधील एका विश्वविद्यालयात १० आठवडे केल्या गेलेल्या संशोधनादरम्यान काही लोकांचे दोन गट करण्यात आले होते आणि त्यांना सकाळच्या नाश्त्यात आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळेत ९० मिनिटांचा बदल करण्यास सांगण्यात आलं होतं.

अभ्यासकांना या संशोधनात हे आढळून आलं की, वेळेवर जेवण केल्यास डायबिटीज, हृदय रोग, रक्तासंबंधी समस्या आणि शरीराच्या संरचनेत सकारात्मक बदल झाले. जर्नल ऑफ न्यूट्रीशन सायन्समध्ये प्रकाशित या संशोधनात असेल दिसले की, ज्यांनी वेळेवर जेवण केलं ते इतरांच्या तुलनेत दुप्पट वजन कमी करु शकले. 

वेळेवर न जेवण्याचे नुकसान

आयुर्वेदामध्ये जेवणासंबंधी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. अनेकजण जेव्हा भूक लागते तेव्हाच जेवण करतात. पण या सवयीमुळे आरोग्याला नुकसान होऊ शकतं. जेवण जर योग्य वेळेवर आणि योग्य पद्धतीने केलं तरच त्याचा फायदा होतो. जेवण जर रात्री उशीरा केलं तर ते पचण्याची समस्या होऊ शकते. अशाचप्रकारे काही पदार्थ एकत्र खाल्यानेही आरोग्याला धोका होऊ शकतो. कधी कधी हेल्दी पदार्थही चुकीच्या वेळेवर खाल्ले तर त्याचं विष पोटात तयार होतं. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य