शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

सकाळी झोपेतून उठल्यावर प्या तांब्याच्या भांड्यातील २ ग्लास पाणी, दूर होतील 'या' ५ समस्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 12:46 IST

Copper Water : कॉपर शरीरातील अनेक आवश्यक कार्यत महत्वाची भूमिका बजावतं. जसे की, एनर्जी प्रोडेक्शन, कनेक्टिव टिश्यू आणि ब्रेन केमिकल मेसेजिंत सिस्टीम.

Copper Water : आपल्या शरीराला फार कमी प्रमाणात योग्य कॉपरची गरज असते, जे कॉपर रिच फूड्सच्या माध्यमातून मिळू शकतं. सोबतच तांब्याच्या भांड्यात स्टोर केलेलं पाणी पिऊनही कॉपर मिळवू शकता. तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवल्यानं यातील तत्व मिनरल्समध्ये मिक्स होतं.

कॉपर शरीरातील अनेक आवश्यक कार्यत महत्वाची भूमिका बजावतं. जसे की, एनर्जी प्रोडेक्शन, कनेक्टिव टिश्यू आणि ब्रेन केमिकल मेसेजिंत सिस्टीम. आयुर्वेदातही तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी पिण्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. तांब्याच्या भांड्यातील पाण्यानं शरीर डिटॉक्स होतं, इम्यूनिटी मजबूत होते आणि अनेक आजारांपासून बचाव होतो. आज आम्ही ५ अशा समस्यांबाबत सांगणार आहोत, ज्या तांब्याच्या भांड्यातील पाणी पिऊ दूर केल्या जाऊ शकतात.

पोट होईल साफ

रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी प्यायल्यानं पचन तंत्राला खूप फायदा मिळतो. या पाण्यानं पोटातील विषारी तत्व बाहेर निघण्यास मदत मिळते आणि आतड्या साफ होतात. हे पाणी प्यायल्यानं पोट साफ न होण्याची म्हणजे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. तसेच पचनक्रियाही चांगली होते. नियमितपणे तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यानं अ‍ॅसिडिटी, गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

तंत्रिका तंत्र मजबूत होतं

तांब हे एक खास खनिज आहे जे तंत्रिका तंत्रासाठी फायदेशीर असतं. यानं तंत्रिका तंत्राची कार्यप्रणाली सुधारते आणि मानसिक तणाव कमी होतो. सकाळी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यानं मेंदू सक्रिय होतो आणि मानसिक थकवा दूर होतो. यानं मेंदुची क्षमता वाढते आणि एकग्रातही वाढते.

त्वचेसंबंधी समस्या होतील दूर

तांब्याच्या भांड्यातील पाणी त्वचेसाठी खूप फायदेशीर असतं. हे पाणी त्वचेतील विषारी पदार्थ बाहेर काढतं आणि रक्त शुद्ध करतं. ज्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो.  हे पाणी त्वचेची वय वाढण्याची प्रक्रिया स्लो करतं आणि सुरकुत्या रोखतं. तांब्याच्या पाण्यानं पिंपल्स आणि डागही कमी होतात.

वजन कमी होतं

जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तांब्याच्या भांड्यातील पाणी नियमितपणे प्या. तांब्यानं शरीरातील चरबी बर्न होण्याची प्रक्रिया वेगानं होते आणि मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. या पाण्यानं शरीराचं वजन कंट्रोल होतं आणि चरबी कमी होते.

इम्यून सिस्टीम मजबूत होतं

तांबे एका अ‍ॅंटी-ऑक्सिडेंटच्या रूपात काम करतं आणि शरीराची इम्यूनिटी वाढवतं. हे पाणी शरीराला नुकसानकारक बॅक्टेरिया आणि व्हायरससोबत लढण्याची शक्ती देतं. ज्यामुळे सर्दी, ताप आणि इतर इन्फेक्शनपासून बचाव होतो. तांब्याचं पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतं, ज्यामुळे शरीर आतून साफ होतं. अशात शरीराची इम्यूनिटी वाढते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सJara hatkeजरा हटके