शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

उन्हाळ्यात खिशात कांदा ठेवून उष्माघाताचा धोका टाळता येतो? जाणून घ्या सत्य...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 17:01 IST

Heat stroke : उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आजही काही लोक खिशात कांदा ठेवतात. पण खरंच खिशात कांदा ठेवण्याने उष्माघातापासून बचाव होतो का? 

Heat stroke : उन्हाळ्यात अनेकदा उन्ह लागण्याचा म्हणजे उष्माघाताचा धोका अधिक असतो. बाहेर जाताना योग्य ती काळजी घेतली नाही तर तुम्हाला उन्हाचा तडाखा बसू शकतो. आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. अनेकदा तर व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागतं. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आजही काही लोक खिशात कांदा ठेवतात. पण खरंच खिशात कांदा ठेवण्याने उष्माघातापासून बचाव होतो का? 

काय आहे सत्य?

जुन्या काळात वाहनांची जास्त सोय नव्हती, ज्यामुळे लोकांना एका गावातून दुसऱ्या गावात पायी चालत जावं लागत होतं. यामुळे उन्हाळ्यात लोक खिशात कांदा ठेवत होते. कारण यात वॉलटाईल ऑइल असतं, ज्यामुळे शरीराचं तापमान सामान्य ठेवण्यास मदत होते. पण केवळ कांदा खिसात ठेवून उष्माघाताचा धोका कमी करणं शक्य नाही.

जेवतानाही खावा कांदा

एक्सपर्ट्सनुसार, उन्हाळ्यात कांदा आपल्या रोजच्या आहाराचा भाग असला पाहिजे. याने बाहेरच्या तापमानाच्या प्रभावापासून बचाव करण्यास मदत मिळते. या असलेलं वॉलटाईल ऑइल एकीकडे शरीराला थंड ठेवतं तर सोबतच पोटॅशिअम आणि सोडिअमही शरीराला देतं. कच्चा कांदा अन्न पचवण्यासही मदत करतो. ज्यामुळे पोटासंबंधी समस्या होत नाहीत. एक्सपर्ट रोज एक मीडिअम साइजचा कच्चा कांदा खाण्याचा सल्ला देतात.

उष्माघातापासून वाचण्यासाठी आहार

एक्सपर्ट्सनुसार, जर रोजचा आहार योग्य असला तर उष्माघातापासून बचाव करता येऊ शकतो. नॅशनल हेल्थ पोर्टलवर असलेल्या एका माहितीनुसार, लोकांनी उन्हाळ्यात ताजी फळं, भाज्या आणि ज्यूसचं सेवन केलं पाहिजे. यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण बरोबर राहतं. ज्यामुळे शरीराला डिहायड्रैशनपासून बचाव करण्यास मदत मिळते. शरीरात पाणी कमी झालं तर उष्माघाताचा धोका जास्त राहतो.

उन्हाळ्यात काय खावं?

उन्हाळ्यात रोज संत्री, अननस, कलिंगड, द्राक्ष खावेत.

कांदे, मिंट आणि खरबुजाचं सॅलडही शरीर थंड ठेवतं.

रोज एक किंवा दोन ग्लास फळांचा ज्यूस प्यावा.

दही, छास किंवा लस्सीचं सेवन करावं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य