शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

टॉन्सिलच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी टाळा या चुका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 11:43 IST

टॉन्सिलमध्ये होणारं इन्फेक्शन हे हानिकारक बॅक्टेरिया आणि व्हायरसमुळे होतो. चला जाणून घेऊ कोणत्या चुकांमुळे तुम्ही टॉन्सिलचे शिकार होता. 

टॉन्सिलायटिस किंवा टॉन्सिल ही घसाशी संबंधित आजार आहे ज्यात घशाच्या दोन्ही बाजून सूज येते. सुरुवातीला घशाच्या दोन्ही बाजूंना वेदना होतात आणि पुन्हा पुन्हा ताप येतो. टॉन्सिलमुळे आरोग्यासंबंधी आणखीही काही समस्या होतात. टॉन्सिलमध्ये होणारं इन्फेक्शन हे हानिकारक बॅक्टेरिया आणि व्हायरसमुळे होतो. चला जाणून घेऊ कोणत्या चुकांमुळे तुम्ही टॉन्सिलचे शिकार होता. 

जेवणाआधी हात न धुने

जर जेवणाआधी तुम्हा हात स्वच्छ करत नसाल तर तुम्हाला टॉन्सिलचा त्रास होऊ शकतो. कारण टॉन्सिलचं इन्फेक्शन हानिकारक बॅक्टेरियामुळे पसरतात. अशात हातांवर असलेल्या बॅक्टेरिया जेवणासोबत तुमच्या घशात जातात जे टॉन्सिलच्या आसपास चिकटतात आणि इन्फेक्शनचं कारण बनतात. त्यासोबतच पोटाचेही काही विकार होतात. 

उष्ट खाण्याची सवय

अनेकजण एकमेकांचं उष्ट खाण्यात फरक करत नाहीत. त्यांचा असा समज असतो की एक ताटात जेवल्याने किंवा उष्ट खाल्याने प्रेम वाढतं. पण हे विसरलं जातं की, प्रत्येक व्यक्तीच्या लाळेमध्ये बॅक्टेरिया असतो. त्यामुळे एकमेकाच्या तोंडातील बॅक्टेरिया तुमच्या तोडांत गेल्याने इन्फेक्शन होतं. यानेही टॉन्सिलची समस्या होते. 

मसालेदार आणि गरम पदार्थांचं सेवन

खूप जास्त मसालेदार पदार्थ खाल्यानेही टॉन्सिलची समस्या होऊ शकते. त्यासोबतच खूप थंड किंवा गरम पदार्थ खाल्यानेही ही समस्या होते. त्यामुळे काहीही खाताना काळजी घ्या, जास्त तेलकट पदार्थ खाऊ नका.

पाणी कमी पिण्याची सवय

कमी पाणी प्यायल्याने टॉन्सिलची समस्या होते. जेवण केल्यानंतर अन्नाचे काही कण तोंडात चिकटलेले असतात. पाण्याने गुरळा केल्यास ते कण निघून जातात. पण तसं न झाल्यास ते चिकटूनच राहतात. त्यामुळे जेवण केल्यावर १५ मिनिटांनी पाणी प्यावं आणि रोज साधारण ४ ते ५ लिटर पाणी प्यावं.

टूथब्रश लवकर न बदलणे

अनेकजण आपला टूथब्रश लगेच बदलत नाहीत आणि तो खराब झाल्यावरही वापरतात. यानेही टॉन्सिलची समस्या होते. ब्रश केल्यानंतर ब्रश धुतल्यावरही त्यात मायक्रोव्स चिकटलेले राहतात. त्यातून अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे साधारण २ ते ३ महिन्यांनी टूथब्रश बदलायला हवा. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य