शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

एकदा वजन कमी केल्यानंतरही पुन्हा का वाढतं वजन? 'ही' असू शकतात कारणं....

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 11:23 IST

हेल्दी वेट लॉस म्हणजे कोणतीही समस्या न होता किंवा शरीरावर कोणताही वाईट परिणाम न होता वजन कमी होणं. हे एक मोठं यश मानलं जातं.

(Image Credit : leaf.nutrisystem.com)

हेल्दी वेट लॉस म्हणजे कोणतीही समस्या न होता किंवा शरीरावर कोणताही वाईट परिणाम न होता वजन कमी होणं. हे एक मोठं यश मानलं जातं. वजन कमी करण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते आणि वेळही फार लागतो. पण वजन कमी केल्यानंतर काही दिवसांमध्येच पुन्हा वजन वाढणं सुरू होतं. अनेकांसोबत असं होतं. पण याचं कारण तुम्हाला माहीत आहे का? कदाचित या प्रश्नाचं उत्तर अनेकांना माहीत नसेल. चला जाणून घेऊ याचं उत्तर...

कार्बोहायड्रेटचं चुकीचं प्रमाण

(Image Credit : heart.org)

वजन कमी करण्यादरम्यान कार्ब्स आणि प्रोटीनचं प्रमाण फार गरजेचं आहे. पण जंक फूड खाल्ल्याने किंवा ओव्हरइटिंगसारख्या चुका अनेकजण वजन कमी करण्यादरम्यान करत असतात. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे जास्तीत जास्त लोक एक योग्य डाएट फॉलो करत नाहीत. त्यामुळे वजन कमी केल्यानंतरही अचानक वजन वाढू लागतं.

जास्त ग्रीन टी पिणे

फार जास्त प्रमाणात ग्रीन टी चं सेवन करणं सुद्धा चुकीचच आहे. वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर मानली जाते. पण दिवसातून केवळ दोन कप ग्रीन टी चं सेवन करणं योग्य ठरतं. जास्त ग्रीन टी किंवा कॉपी प्यायल्याने शरीरात वॉटर रिटेंशन होतं आणि याने शरीर फुगलेलं दिसू लागतं.

स्टार्चयुक्त पदार्थ खाणं

नेहमीच ऑफिसमध्ये भूक लागल्यावर लोक स्टार्ट असलेल्या पदार्थांचं सेवन करतात. बर्गर, पिझ्झा किंवा डोनट यांसारख्या पदार्थांमध्ये स्टार्चचं प्रमाण अधिक असतं. यामुळेही तुमचं वजन वाढू लागतं.

जास्त वेळ उपाशी राहणं

अनेकांचा असा समज आहे की, जास्त वेळ काहीच न खाल्ल्याने किंवा उपाशी राहिल्याने वजन कमी होतं. पण सत्य हे आहे की, जास्त वेळ उपाशी राहिल्याने आपली भूक अधिक जास्त वाढते. ज्यामुळे आपण जास्त खातो, यामाध्यमातून कॅलरीज जास्त प्रमाणात आपल्या शरीरात पोहोचतात.

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स