शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

शरीराला दररोज किती कॅलरीजची गरज?; जास्त झाल्यास कोणत्या समस्या उद्भवतात जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 17:48 IST

आपल्याला दररोज किती कॅलरीज आवश्यक आहेत आणि जास्त कॅलरीज घेतल्याने कोणत्या समस्या उद्भवू शकतात हे जाणून घेऊया.

आपल्या शरीराला दररोज विशिष्ट प्रमाणात कॅलरीजची आवश्यकता असते. हे प्रमाण प्रत्येक व्यक्तीचं वय, लिंग, वजन आणि शारीरिक हालचालींवर अवलंबून असतं. पण जर आपण आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरी घेत असाल तर त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. आपल्याला दररोज किती कॅलरीज आवश्यक आहेत आणि जास्त कॅलरीज घेतल्याने कोणत्या समस्या उद्भवू शकतात हे जाणून घेऊया.

दररोज किती कॅलरीज आवश्यक?

महिला

कमी सक्रिय - १८००-२००० कॅलरीजमध्यम सक्रिय  - २०००-२२०० कॅलरीजखूप सक्रिय - २२००-२४०० कॅलरीज

पुरुष

कमी सक्रिय - २०००-२४०० कॅलरीजसरासरी सक्रिय - २४००-२६०० कॅलरीजखूप सक्रिय - २६००-३००० कॅलरीज

मुलं

मुलांचं वय आणि त्यांच्या एक्टिव्हिटीवर त्यांना नेमक्या किती कॅलरीजची गरज आहे हे अवलंबून आहे. साधारणपणे १०००-३२०० कॅलरीज आवश्यक असते.

जास्त कॅलरीज घेतल्यास काय होतं?

वजन वाढतं - जास्त कॅलरीज घेतल्याने तुमचं वजन वाढू शकतं. शरीर अतिरिक्त कॅलरी फॅट म्हणून साठवतं, ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो.

हृदयविकार - जास्त कॅलरीज घेतल्याने तुमच्या शरीरात फॅट जमा होतं, ज्यामुळे लठ्ठपणा आणि ब्लड प्रेशर सारख्या समस्यांचा धोका वाढतो.

मधुमेह - जास्त कॅलरीज घेतल्याने शरीरातील इन्सुलिनचा प्रभाव कमी होतो, ज्यामुळे टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढतो.

पचनाच्या समस्या - जास्त कॅलरी आणि फॅटचा पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, अपचन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

ऊर्जेचा अभाव - जर तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरीज घेत असाल तर तुम्हाला सुस्तपणा आणि थकवा जाणवू शकतो.

कॅलरीज कमी करण्यासाठी काय करावं?

संतुलित आहार घ्या - तुमच्या आहारात फळं, भाज्या, धान्यं, प्रोटीन आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा. याच्या मदतीने तुम्हाला सर्व आवश्यक पोषक तत्वे मिळतील. 

शारीरिक हालचाली वाढवा- दररोज किमान ३० मिनिटं व्यायाम करा. तुम्ही चालणे, धावणे, सायकल चालवणे, पोहणे किंवा योगासनं करू शकता. तसेच घरातील काम, बागकाम, पायऱ्या चढणे यासारख्या गोष्टींचा समावेश करा.

पाणी प्या - दिवसभर पुरेसे पाणी प्या. हे तुमचे मेटाबॉलिझम निरोगी राहिल आणि भूक कमी लागेल. लिंबू पाणी, नारळ पाणी, ग्रीन टी प्या.

जेवणाचं प्रमाण ठरवा - एकदाच भरपूर जेऊ नका. दिवसातून अनेक वेळा थोडं थोडं खा, यामुळे तुमचं पोट लवकर भरेल आणि तुम्ही कमी खाल. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य