शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कोरोनाच्या माहमारीविरुद्ध लढण्यासाठी WHO चं भारताला आवाहन, तज्ज्ञ म्हणाले की..... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 16:39 IST

CoronaVirus News & Latest Updates : जगभरात कोरोनाचं संक्रमण पसरत आहे. कोरोनाची माहामारी लवकर आटोक्यात येईल असं वाटत नाही.

कोरोनाच्या माहामारीत आता ६ महिन्यांनंतर जागतिक आरोग्य संघटनेनं भारताला आवाहन केलं आहे.   जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ही माहामारी लवकर संपणार नाही. त्यामुळे भारतासह अनेक देशांनी कोरोना संक्रमणाशी सामना करण्यासाठी तयारी करणं गरजेचं आहे. भारतात कोरोना संक्रमणचा दर कमी ठेवण्यासाठी  तज्ज्ञांनी आवाहन केलं आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या पूर्व आशियातील क्षेत्रीय प्रमुख डॉ. पूनम खेत्रपाल यांनी सांगितले की, जगभरात कोरोनाचं संक्रमण पसरत आहे. कोरोनाची माहामारी लवकर आटोक्यात येईल असं वाटत नाही. अशा स्थितीत भारत सरकार आणि राज्य सरकारने कोरोनाशी सामना करण्यासाठी तयार करायला हवी.  जोपर्यंत  कोरोना व्हायरसची लस येत नाही तोपर्यंत सर्वच देशातील लोकांना एकत्र येऊन या माहामारीचा सामना करायला हवा असंही त्यांनी सांगितले. त्यामुळे कोरोनामुळे वाढणारा मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल. 

डॉ खेत्रपाल  यांनी भारतासह दक्षिण पूर्व आशियाई देशांना सल्ला दिला आहे की त्यांनी  चाचण्या, आयसोलेशन, तपासण्या, स्वच्छता आणि सोशल डिस्टेंसिंग या गोष्टींकडे अधिक लक्ष द्यायला हवं. उत्तम वैद्यकिय सेवा देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. याशिवाय जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की अनेक ठिकाणी आरोग्य सेवा आधीपेक्षा चांगल्या झाल्या आहेत. टेस्टींग्सची संख्या वाढवण्यात आली आहे. रुग्णाकडे अधिक लक्ष दिलं जात आहे.

दरम्यान कोरोना नियंत्रणात आणण्याबाबत  जागतिक आरोग्य संघटनेनं भारताचं कौतुक केलं आहे. तज्ज्ञांच्यामते भारतात वाढत्या रुग्णसंख्येमागे वाढणारी लोकसंख्या कारणीभूत ठरत आहे. तरिही भारत सरकारकडून याची दखल घेत कोरोना टेस्टिंगवर भर देण्यात आला. तसंच वैद्यकिय सेवा उत्तम करण्यावर भर  देण्यात आला. इतर देशांच्या तुलनेत भारत कोरोनाची यशस्वीरित्या लढा देत असल्याचे तज्ज्ञ म्हणाले.    

CoronaVirus News : रुग्णालयात बेड मिळाला नाही, म्हणून रुग्णानं उभारलं रुग्णालय अन्...

'या' सवयीमुळे वाढत आहे कोरोनाचा संसर्गाचा धोका; आरोग्य मंत्रालयाची माहिती

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या