शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

Coronavirus : कापराच्या वापराने कोरोनाचं इन्फेक्शन खरचं दूर होतं का? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 17:02 IST

खरचं कापूराचा वापर केल्याने कोरोना नष्ट  होतो का याबाबत सांगणार आहोत.

सध्या कोरोना व्हायरसचं प्रमाण सर्वत्र वाढत असल्यामुळे  कोरोना कशामुळे  बरा होऊ शकतो याबाबत अनेक दावे  केले जात आहेत. तसंच अनेक अफवा सुद्धा पसरवल्या जात आहेत. तसचं ऑनलाईन शॉपिंग आणि नोटांना स्पर्श केल्याने कोरोना पसरत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. 

अलिकडे कापूराच्या वापराने कोरोना व्हायरस निघून जातो. अशा अफवा पसरवल्या जात होत्या. घरात कापूर जाळल्यामुळे हवेतील कोरोनाचे विषाणू नष्ट होतात. असे अनेक समज गैरसमज प्रचलित आहेत. आज आम्ही तुम्हाला खरचं कापूराचा वापर केल्याने कोरोना नष्ट  होतो का याबाबत सांगणार आहोत.  ( हे पण वाचा-coronavirus : लठ्ठ लोकांना कोरोनापासून जास्त सावध राहण्याची गरज, जाणून घ्या रिसर्च काय सांगतो!)

कापूर किंवा कापराची वडी कित्येक वर्षांपासून हवा स्वच्छ, शुद्ध करण्यासाठी वापरण्यात येत आहे. परंतु कापूर कोरोना व्हायरसशी लढू शकत नाही. कोरोना व्हायरस एक संसर्ग आहे, जो केवळ हवेच्या शुद्धीकरणाने मारला जाऊ शकत नाही. अशी माहिती राममनोहर लोहियामध्ये इंटरनल मेडिसीनचे माजी प्रमुख डॉ. मोहसिन वली यांनी दिली आहे. यासोबत योग्य ते उपाय करणं हेच अतिशय योग्य ठरेल असंही ते म्हणाले. ( हे पण वाचा-फक्त 'या' ५ पद्धतीने काळ्या मिरीचे सेवन करा आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवा)

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स