शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

2050पर्यंत जवळपास 60 कोटी भारतीयांना होऊ शकतात 'हे' आजार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 15:24 IST

भारतातील वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साइडची लेव्हल वाढल्यामुळे 2050 पर्यंत कोट्यवधी लोकांच्या शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता होण्याची शक्यता आहे.

भारतातील वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साइडची लेव्हल वाढल्यामुळे 2050 पर्यंत कोट्यवधी लोकांच्या शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता होण्याची शक्यता आहे. कारण एका नवीन संशोधनातून असा दावा करण्यात आला आहे की, वातावरणातील वाढत्या प्रदुषणामुळे आणि कार्बन डायऑक्साइडची लेव्हल वाढल्यामुळे तांदूळ आणि गव्हासारख्या प्रमुख पिकांमधील पौष्टीक तत्व कमी होत चालली आहेत. 

अमेरिकेतील हार्वड टीएच चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या आभ्यासकांनी केलेल्या संशोधनातून असं सिद्ध झालं की, मानवनिर्मित वस्तूंमुळे कार्बन डायऑक्साइडच्या स्तरामध्ये वाढ होत असून जगभरामध्ये 17.5 कोटी लोकांमध्ये झिंकची कमतरता आढळून येत आहे. तर 12.2 कोटी लोकांमध्ये प्रोटीनची कमतरता आढळते. 

'नेचर क्लाइमेट चेंज' जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनानुसार, एक अब्जपेक्षा अधिक महिला आणि मुलांच्या खाण्यामध्ये आयर्न तत्वांची उपलब्धता फार कमी होते. यामुळे त्यांच्यामध्ये एनीमिया आणि इतर आजार होण्याचा धोका संभवतो.

संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, वातावरणातील कार्बन डायऑक्साइडची  लेव्हल वाढल्यामुळे भारताला इतर देशांच्या तुलनेत अधिक नुकसान भोगावे लागणार आहे. जवळपास 5 कोटी लोकांमध्ये झिंकचे प्रमाण कमी झालं असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

संशोधकांनी सांगितल्यानुसार, भारतात 3.8 कोटी लोकांमध्ये प्रोटीनची कमतरता होऊ शकते आणि आयर्नच्या कमतरतेमुळे 50.2 कोटी महिला आणि मुलांमध्ये यांसंबंधातील आजार बळावण्याची शक्यता आहे.

त्यांनी सांगितले की, दक्षिण आशिया, दक्षिणपूर्व आशिया, आफ्रिका आणि पश्चिम आशिया यांसारख्या देशांवरही याचा विशेष प्रभाव पाहायला मिळतो. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य