शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

पावसाळ्यात उकडलेलं पाणी पिण्याचे फायदे, जाणून घ्या काय म्हणाले एक्सपर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 10:31 IST

Drinking Boiled Water : पाऊस आपल्यासोबत अनेक आजारही घेऊन येत असतो. अशात दुषित पाण्यापासून बचाव करण्याचा सल्ला एक्सपर्ट देत असतात. 

Drinking Boiled Water :  असह्य उष्णतेनंतर पावसाच्या खूप दिलासा देणाऱ्या असतात. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. पाऊस आल्यावर सगळ्यांनाच चांगलं वाटतं, पण हेही खरं आहे की, पाऊस आपल्यासोबत अनेक आजारही घेऊन येत असतो. अशात दुषित पाण्यापासून बचाव करण्याचा सल्ला एक्सपर्ट देत असतात. 

पावसाच्या दिवसांमध्ये पाणी उकडून पिण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. पण अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांना गंभीर आजारांचा धोका होतो. पण याचं कारण अनेकांना माहीत नसतं. तेच आज जाणून घेऊ...

पाण्यात घातक तत्व

नळांमध्ये येणारं पाणी स्वच्छ करण्यासाठी त्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात. पण हे पाणी लोकांच्या घरात पोहोचेपर्यंत त्यात अनेक घातक विषाणू मिसळतात. नळातील पाण्यामध्ये प्लास्टिकचे सूक्ष्म कणही आढळतात. जे आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. 

काय सांगतो रिसर्च

चीनच्या जिनान यूनिवर्सिटी अभ्यासकांना एका रिसर्चमध्ये आढळलं की, नळातून येणाऱ्या पाण्यामध्ये मायक्रोप्लास्टिक जास्त असतं. नळाच्या पाण्यात एन-मिथाइल-2-पायरोलिडोन नावाचं तत्व असतं. हे मायक्रोप्लास्टिकचे कण पोटात पोहोचून गंभीर आजारांचा धोका वाढवतात. जर पाणी शुद्ध केलं गेलं किंवा काही मिनिटांसाठी उकडून घेतलं तर याने मायक्रोप्लास्टिकचा प्रभाव ८०% कमी केला जाऊ शकतो.

पाणी स्वच्छ करण्याची योग्य पद्धत

पाणी शुद्ध करण्यासाठी सगळ्यात चांगली पद्धत म्हणजे ते उकडून घ्यावं. हेल्थ एक्सपर्ट्सनुसार पाणी ५ मिनिटांसाठी जरी उकडलं तरी शुद्ध होऊ शकतं. पावसाळ्यात वेगवेगळ्या आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे या दिवसात पाणी उकडूनच प्यावे. 

पाणी उकडून पिण्याचे फायदे

पाणी उकडून प्यायल्याने डायजेस्टिव सिस्टीम चांगलं काम करतं. तसेच कोमट पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यासही मदत मिळते. पावसात भिजल्यावर जर तुम्हा सर्दी-खोकला, घशात खवखव होत असेल तर कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य