शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

बदलत्या ऋतुनुसार खा 'या' भाकऱ्या, गंभीर आजार आसपास फिरकणारही नाहीत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 16:33 IST

आपल्याकडे प्रत्येक ऋतुत बहुतेक वेळा चपाती जास्त प्रमाणात खाल्ली जाते. याऐवजी ऋतुमानानुसार पौष्टिक घटक असलेल्या पिठाच्या भाकऱ्या खाणे थंड हवामानात फायदेशीर ठरते. या भाकऱ्या चविष्ट असतातच शिवाय यामुळे आरोग्य सुधारण्यासही मदत होते.

हिवाळ्यात वातावरणातील बदलामुळे सर्दी, ताप, खोकला अशा प्रकारचे त्रास होण्याची शक्यता असते. शिवाय सतत आजारी पडण्याचीही शक्यता असते. त्यामुळे रोगप्रतिकारक्षमता वाढीसाठी आणि शरीर उबदार राहण्यासाठी योग्य आहाराची या दिवसांत अत्यंत आवश्यकता असते. आपल्याकडे प्रत्येक ऋतुत बहुतेक वेळा चपाती जास्त प्रमाणात खाल्ली जाते. याऐवजी ऋतुमानानुसार पौष्टिक घटक असलेल्या पिठाच्या भाकऱ्या खाणे थंड हवामानात फायदेशीर ठरते. या भाकऱ्या चविष्ट असतातच शिवाय यामुळे आरोग्य सुधारण्यासही मदत होते.

बाजरीची भाकरीफायबर आणि पोटॅशियचा उत्तम स्त्रोत असलेली बाजरीची भाकरी थंडीच्या दिवसांत खावी. यामुळे पचनक्रियेतील अडथळे दूर होतात शिवाय वातावरणातील बदलांमुळे होणाऱ्या आजारांवर मात करण्यासाी आणि शरीराची शक्ती भरून काढण्यासाठी बाजरीची बाकरी गुणकारी आहे. बाजरीची भाकरी खाल्लयाने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते.

ज्वारीची भाकरीज्वारीच्या भाकरीमुळे पचन सुधारते. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी ज्वारीची भाकरी उपयुक्त आहे. ह्रदयविकार असलेल्यांकरिता ज्वारीच्या पिठाची भाकरी खाणे फायदेशीर आहे. आहारात या भाकरीचा समावेश केल्याने शरीराला ऊर्जा आणि शक्ती मिळते.

मक्याची भाकरीहिवाळ्यात मक्याची भाकरी खाल्ल्यास बरेच फायदे होतात. बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. जीवनसत्त्व अ, बी, ई आणि लोह, मँगनीज, तांबे, झिंक, सेलेनियम, पोटॅशियम ही खनिजे असतात. त्यामुळे शरीर निरोगी राहते. शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर टाकण्यासाठीही ही भाकरी खाल्ल्याने मदत होते. हिवाळ्यात चार चपात्या खाणे हे मक्याच्या दोन भाकऱ्या खाण्याच्या बरोबरीचे आहे. या भाकरीमुळे शरीर उबदार राहते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स