शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

तुळशीची पाने वजन घटवण्यासाठी रामबाण! चरबी अक्षरश: विरघळते, 'हे' गंभीर आजारही राहतात दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 17:38 IST

पान खाल्याने वजन कमी होते. तसेच तुळशीच्या पानांमुळे तुमच्या शरीरातील चरबीही कमी होऊ शकते. कशी? घ्या जाणून

तुळशीचं झाडं प्रत्येकाच्या घरी असते. त्याची आपण रोज त्याची पुजाही करत असतो. मात्र, या झाडाचे आर्श्चकारक फायदे आहेत. .तुळशीच्या पानांमध्ये काही औषधी गुणधर्म असतात जे आपल्याला बऱ्याच रोगांपासून वाचवू शकतात. याने शरीराची प्रतिकारशक्ती देखील मजबूत होते. तुळशीचे पान खाल्याने वजन कमी होते. तसेच तुळशीच्या पानांमुळे तुमच्या शरीरातील चरबीही कमी होऊ शकते. 

तुम्ही तुळशीची पाने अशीच चावूनही खाऊ शकता. मात्र काही लोकांना तुळशीची पाने अशीच चावून खाणे कठीण जाते. अशावेळी तुम्ही तुळशीची ५ ते ६ पानं पाण्यात घालून उकळा. यात तुम्ही तुळशीच्या बियाही टाकू शकता. यामध्ये काही पुदिन्याची पान व लिंबाचा रस टाका. आता हे मिश्रण थंड करुन प्या. तुम्ही तुळशीचा चहाही पिऊ शकता. तोही अत्यंत फायदेशीर आहे.

डॉक्टर अबरार मुल्तानी यांनी झी न्युज हिंदीला दिलेल्या माहितीत तुळशीच्या पानांमुळे वजन कमी होण्यासाठी कसा फायदा होतो हे सांगितलेले आहे...

शरीरात अथवा पोटावर अतिरिक्त चरबी वाढल्यामुळे मेटाबॉलिज्मचा वेग कमी होतो. त्यामुळे शरीरातील फॅटचा उपयोग योग्य पद्धतीने केला जात नाही तसेच हे फॅट एकत्रित होते. मात्र तुळशीच्या पानांच्या सेवनाने शरीरातील मेटाबॉलिज्मचा वेग वाढतो.

पचन शक्ती चांगली राहिल्यास वजन कमी करण्यास मदत होते. यासाठी तुम्ही तुळशीचा चहा प्यावा. सकाळी तुळशीची पाने खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. शरीरात चांगले बॅक्टेरिया विकसित होतात. आतड्याची हालचाल चांगली होते, ज्यामुळे वजन कमी होण्याच्या प्रक्रियेस वेग येतो.

तुळशीचा चहा पिण्यामुळे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर येते. हे वजन कमी करण्यास देखील मदत करते. लिव्हर पचन प्रक्रियेस मदत करते आणि शरीरास आतून स्वच्छ करतो. तसेच  शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकते आणि शरीरातील चरबी कमी करतो. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी दररोज तुळशीची पाने किंवा त्यापासून बनवलेला चहा घ्यावा. 

 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सWeight Loss Tipsवेट लॉस टिप्स