शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

अरे व्वा! सकाळी उठल्यानंतर नेमकं किती पाणी प्यावं, गरम की थंड?; फायदे ऐकून व्हाल चकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 16:42 IST

सकाळी उठल्यावर पाणी पिण्याचे शरीराला कोणते फायदे होतात आणि किती प्रमाणात पाणी प्यावे जाणून घेऊया...

सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी पिणं ही सवय अनेक जण अंगीकारतात. पण असे करण्याचे अनेक फायदे आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? चला जाणून घेऊया सकाळी उठल्यावर पाणी पिण्याचे शरीराला कोणते फायदे होतात आणि किती प्रमाणात पाणी प्यावे.

सकाळी पाणी का प्यावं?

पचनक्रिया सुधारते 

सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने पचनक्रिया सक्रिय होते आणि बद्धकोष्ठतासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

शरीराला ऊर्जा मिळते 

सकाळी पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि दिवसभर तुम्हाला ऊर्जा मिळते.

त्वचेसाठी फायदेशीर

पाणी त्वचेला हायड्रेट ठेवते आणि ती चमकदार बनवते.

वजन कमी करण्यात उपयुक्त 

पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्म वाढतं आणि वजन कमी होण्यास मदत होते.

किडनी निरोगी ठेवते 

 पाणी किडनी डिटॉक्स करण्यास मदत करते.

किती पाणी प्यावं?

सकाळी उठल्यानंतर किती पाणी प्यावे हे प्रत्येक व्यक्तीनुसार आणि ऋतूनुसार बदलतं. साधारणपणे, सकाळी उठल्यानंतर तुम्ही किमान २-३ ग्लास पाणी पिऊ शकता. जर तुम्ही सुरुवातीला इतके पाणी पिऊ शकत नसाल तर एका ग्लासने सुरुवात करा आणि हळूहळू वाढवा.

कोमट की साधं पाणी?

तुम्ही सकाळी कोमट किंवा साधं पाणी पिऊ शकता. कोमट पाणी पचनक्रिया नॉर्मल करते आणि मेटाबॉलिज्म वाढवते. तसेच साध्या पाण्याने शरीराला ताजेतवाने वाटते.

सकाळी पाणी पिण्याचे इतर फायदे

स्नायू दुखणे कमी होते 

व्यायामानंतर पाणी प्यायल्याने स्नायू दुखणे कमी होते.

डोकेदुखीपासून मिळतो आराम

पाणी प्यायल्याने डिहायड्रेशनमुळे होणाऱ्या डोकेदुखीपासून आराम मिळतो.

मूड चांगला होतो 

डिहायड्रेशनमुळे मूड खराब होऊ शकतो. पाणी प्यायल्याने मूड चांगला होतो. 

टॅग्स :WaterपाणीHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स