शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

जवसाचे पाणी प्यायल्याने आरोग्याच्या दोन गंभीर समस्या होतात चुटकीसरशी दूर, जाणून घ्या कोणत्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 17:17 IST

चला जाणून घेऊया बार्लीचे पाणी पिण्याचे काय फायदे आहेत.

बार्लीचे सेवन शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. बार्ली हे एक धान्य आहे. ज्यामध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात. जरी लोक बार्लीचा जास्त वापर करत नाहीत, परंतु बार्लीचे पाणी प्यायल्याने आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. बार्लीमध्ये असलेल्या पोषक तत्वांबद्दल सांगायचे तर त्यात लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फोलेट, नियासिन, जीवनसत्त्व, सोडियम, पोटॅशियम, मॅंगनीज, प्रोटिन्स ऊर्जा, तांबे, जस्त इत्यादी भरपूर प्रमाणात असतात.

न्यूट्रिशनिस्ट आणि 'द इम्युनिटी डाएट'च्या लेखिका कविता देवगणने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी बार्ली वॉटर पिण्याचे फायदे सांगत आहे. यासोबत त्यांनी बार्लीचे पाणी तयार करण्याची पद्धतही सांगितली आहे. चला जाणून घेऊया बार्लीचे पाणी पिण्याचे काय फायदे आहेत.

बार्लीचे पाणी पिण्याचे फायदे

- न्यूट्रिशनिस्ट कविता देवगणने त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, बार्लीचे पाणी शरीराला डिटॉक्स करण्याचा एक चांगला आणि सोपा मार्ग आहे. ते प्यायल्याने शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात. ते चवीलाही खूप छान लागते. यासोबतच पोटाचे आरोग्य, पचनसंस्थाही निरोगी राहते.

- बार्लीचे पाणी प्यायल्याने वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल शरीरात तयार होते. जर तुमची कोलेस्ट्रॉलची पातळीही जास्त असेल तर तुम्ही हे आरोग्यदायी पाणी नियमितपणे पिऊ शकता.

- अनेकदा महिलांना युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा त्रास होतो. बार्लीचे पाणी प्यायल्यास UTI आणि लघवीच्या समस्या टाळता येतात.

- किडनीच्या आरोग्यासाठीदेखील हे एक अतिशय आरोग्यदायी पेय आहे. बार्लीचे पाणी प्यायल्याने किडनीचा त्रास होत नाही. किडनी आपले काम निरोगी आणि सुरळीतपणे करते. किडनी स्टोन होण्याची शक्यता कमी होऊ शकते.

- जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत ते त्यांच्या आहारात बार्लीचे पाणी समाविष्ट करू शकतात. ते प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

बार्लीचे पाणी कसे तयार करावेथोडे बार्ली घ्या. एका मोठ्या कप पाण्यात 7-8 मिनिटे उकळवा. पाणी अर्धे झाल्यावर ते एका कपमध्ये गाळून त्यात लिंबाचा रस टाकून थंड करा. आता हे डिटॉक्स पाणी हळूहळू चहासारखे प्या

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स