शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
5
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
6
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
7
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
8
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
9
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
10
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
11
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
12
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
13
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
14
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
15
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
16
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
17
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
18
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
19
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
20
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
Daily Top 2Weekly Top 5

डाळीचे पाणी प्याल तर शिवणारही नाहीत आजार, फायदे तुमच्या कल्पनेच्या पलीकडचे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 17:04 IST

कोरोना काळात जर दररोज एक कप डाळीचं पाणी प्यायल्यास, तुमच्या शरीरात तयार झालेले अनवाश्यक घटक निघून जातात आणि तुम्हाला अनेक आजारांपासून मुक्तता मिळेल. जाणून घ्या डाळीच्या पाण्याच्या सेवनाचे फायदे...

कोरोनाकाळात (corona) रोगप्रतिकारक शक्ती (immunity power) वाढवण्यावर सर्वांचा भर असतो. डाळ एकप्रकारे इम्युनिटी बुस्टर आहे. डाळीच पाणी पौष्टीक आहे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींचं पाणी पिऊ शकता. डाळीच्या पाण्यात प्रोटीन, कार्बोहायड्रेड आणि फॉस्फरस असतं. या पाण्यामुळे अ‍ॅनेमियाचा त्रास कमी होतो. कोरोना काळात जर दररोज एक कप डाळीचं पाणी प्यायल्यास, तुमच्या शरीरात तयार झालेले अनवाश्यक घटक निघून जातात आणि तुम्हाला अनेक आजारांपासून मुक्तता मिळेल. डाएट एक्सपर्ट रंजना सिंह यांनी झी न्युजला डाळीच्या पाण्याच्या सेवनाचे फायदे सांगितले आहेत.

रोगप्रतिकारकशक्ती वाढवतेडाळीच्या पाण्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत राहते आणि शरीरातून पारा आणि शिसं सारख्या जड धातूंचा निचरा होतो. यात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सोडियम असतंच. त्याबरोबर व्हिटॅमिन-सी,कार्ब्स आणि प्रोटीन्स आणि डायटरी फायबर देखील असतात. याचे ग्लाइसेमिक इंडेक्ससुद्धा खूप कमी आहेत.

वजन कमी करतेजर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर आहारात डाळीच्या पाण्याचा समावेश करा. त्यामुळे कॅलरीज कमी होतातच त्यासोबत भूकेवरही नियंत्रण राहते.

मेंदुसाठी उपयुक्तडाळीचं पाणी सहज पचतं. हे शरीर आणि मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे. हलकं असल्यामुळे शरीरात वायू तयार होतो. पोटाच्या समस्येपासून मुक्तता मिळते.

लुजमोशनवर आरामलूज मोशन होत असतील तर, एक वाटी डाळ पाणी प्याल्याने आराम मिळतो. शरीरातील पाण्याची कमतरताच पूर्ण करण्याबरोबर लूज मोशनही कमी होतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स