शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

डाळीचे पाणी प्याल तर शिवणारही नाहीत आजार, फायदे तुमच्या कल्पनेच्या पलीकडचे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 17:04 IST

कोरोना काळात जर दररोज एक कप डाळीचं पाणी प्यायल्यास, तुमच्या शरीरात तयार झालेले अनवाश्यक घटक निघून जातात आणि तुम्हाला अनेक आजारांपासून मुक्तता मिळेल. जाणून घ्या डाळीच्या पाण्याच्या सेवनाचे फायदे...

कोरोनाकाळात (corona) रोगप्रतिकारक शक्ती (immunity power) वाढवण्यावर सर्वांचा भर असतो. डाळ एकप्रकारे इम्युनिटी बुस्टर आहे. डाळीच पाणी पौष्टीक आहे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींचं पाणी पिऊ शकता. डाळीच्या पाण्यात प्रोटीन, कार्बोहायड्रेड आणि फॉस्फरस असतं. या पाण्यामुळे अ‍ॅनेमियाचा त्रास कमी होतो. कोरोना काळात जर दररोज एक कप डाळीचं पाणी प्यायल्यास, तुमच्या शरीरात तयार झालेले अनवाश्यक घटक निघून जातात आणि तुम्हाला अनेक आजारांपासून मुक्तता मिळेल. डाएट एक्सपर्ट रंजना सिंह यांनी झी न्युजला डाळीच्या पाण्याच्या सेवनाचे फायदे सांगितले आहेत.

रोगप्रतिकारकशक्ती वाढवतेडाळीच्या पाण्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत राहते आणि शरीरातून पारा आणि शिसं सारख्या जड धातूंचा निचरा होतो. यात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सोडियम असतंच. त्याबरोबर व्हिटॅमिन-सी,कार्ब्स आणि प्रोटीन्स आणि डायटरी फायबर देखील असतात. याचे ग्लाइसेमिक इंडेक्ससुद्धा खूप कमी आहेत.

वजन कमी करतेजर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर आहारात डाळीच्या पाण्याचा समावेश करा. त्यामुळे कॅलरीज कमी होतातच त्यासोबत भूकेवरही नियंत्रण राहते.

मेंदुसाठी उपयुक्तडाळीचं पाणी सहज पचतं. हे शरीर आणि मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे. हलकं असल्यामुळे शरीरात वायू तयार होतो. पोटाच्या समस्येपासून मुक्तता मिळते.

लुजमोशनवर आरामलूज मोशन होत असतील तर, एक वाटी डाळ पाणी प्याल्याने आराम मिळतो. शरीरातील पाण्याची कमतरताच पूर्ण करण्याबरोबर लूज मोशनही कमी होतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स