शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

कोरोनानंतर आता अँथ्रेक्सचा धोका, केरळमध्ये या भयानक आजाराचा उद्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 18:22 IST

ज्या केरळात देशातील कोरोनाचं पहिलं प्रकरण आढळून आलं होतं, त्याच केरळात अँथ्रेक्सचा उद्रेक झाला आहे. कित्येक जीवांचा या आजाराने बळी घेतला आहे.

जगभरात कोरोनाव्हायरस अद्यापही थैमान घालतो आहे (Coronavirus). त्यात मंकीपॉक्स आणि इतर काही आजारांचंही संकट आलं आहे. अशात आता आणखी एका आजाराने दहशत निर्माण केली आहे. हा आजार म्हणजे अँथ्रेक्स. ज्या केरळात देशातील कोरोनाचं पहिलं प्रकरण आढळून आलं होतं, त्याच केरळात अँथ्रेक्सचा उद्रेक झाला आहे. कित्येक जीवांचा या आजाराने बळी घेतला आहे (Anthrax in Kerala).

केरळच्या अथिरापल्ली वनक्षेत्रात  रानडुकरांमध्ये अँथ्रेक्सचं संक्रमण आढल्याची माहिती राज्याच्या आरोग्य मंत्री वीना जॉर्ज यांनी दिली. या संसर्गामुळे कित्येक डुकरांचा मृत्यूही झाला आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार आरोग्य मंत्री वीना जॉर्ज यांनी सांगितलं की, अथिरापल्ली वनक्षेत्रात रानडुकरांमध्ये अँथ्रेक्स असल्याचं निदान झालं आहे. याचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागामार्फत तात्काळ पावलं उचलली जात आहे. हा मातीत नैसर्गिकरित्या असलेला एक बॅक्टेरिया आहे. याच्या संपर्कात येताच प्राण्यांना याचा संसर्ग होतो.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार जंगली मृत डुकरांना दफन करणाऱ्या आणि काढणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवलं जात आहे, त्यांना आवश्यक ते उपचारही दिले जात आहे. जर या लोकांमध्ये संक्रमण पसरलं तर इतर तो जास्त पसरण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स