शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

दोस्तीची ताकद... मित्र जेवढे जास्त, तेवढी जास्त टिकते स्मरणशक्ती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 17:22 IST

जसजसं वय वाढत जातं, तसतशी मेंदूची लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होते. वृद्धापकाळात विस्मृतीचा आजार जडतो. तो आपल्याला होऊ नये असं वाटत असेल, तर भरपूर मित्र जोडा.

जसजसं वय वाढत जातं, तसतशी मेंदूची लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होते. वृद्धापकाळात विस्मृतीचा आजार जडतो. तो आपल्याला होऊ नये असं वाटत असेल, तर भरपूर मित्र जोडा. कारण, मित्रमंडळ जेवढं मोठं, सामाजिक बांधिलकी जेवढी अधिक तेवढी तुमच्या मेंदूची क्षमता, स्मरणशक्ती जास्त काळ टिकून राहते, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. 

भावना आणि प्रेरणा यांना जागृत करणारा मेंदूचा भाग वयासोबत प्रभावित होतो. लोकांच्या मेंदूच्या या भागांमध्ये त्यांचे सामाजिक संबंध सुरक्षित राहतात. 

अमेरिकेच्या कोलंबसमध्ये 'ओहियो स्टेट युनिवर्सिटी'च्या 'न्यूरोलॉजिकल इंस्टीट्यूट'मधील मुख्य संशोधक एलिझाबेथ किर्बी यांनी सांगितले की, 'आम्ही केलेल्या संशोधनातून असे निष्पन्न झाले की, सामाजिक बांधिलकी असलेल्या लोकांच्या मेंदूवर वयाचा प्रभाव पडतो.'

जनरल 'फ्रंटियर इन एजिंग न्यूरोसायन्स' यांनी प्रकाशित केलेल्या संशोधनानुसार, संशोधकांनी 15 ते 18 महिने उंदरांच्या दोन समूहांवर अभ्यास केला. उंदरांना एक खेळणं देऊन त्यांची स्मरणशक्ती तपासण्यात आली. परिणामी संशोधनातून असे सिद्ध झाले की, समूहाने राहणाऱ्या उंदरांची स्मरणशक्ती चांगली होती. 

किर्बी यांनी सांगितले की, ज्या उंदरांना एकाच सहकाऱ्यासोबत ठेवण्यात आलं होतं ते खेळणं ओळखू शकले नाहीत. तर जे उंदीर समूहात होते, ते नवीन खेळण्याकडे दुर्लक्ष करून जुन्या खेळण्याकडे गेले. भविष्यात यामध्ये आणखी संशोधन करण्यात येणर आहे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य