शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

दोस्तीची ताकद... मित्र जेवढे जास्त, तेवढी जास्त टिकते स्मरणशक्ती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 17:22 IST

जसजसं वय वाढत जातं, तसतशी मेंदूची लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होते. वृद्धापकाळात विस्मृतीचा आजार जडतो. तो आपल्याला होऊ नये असं वाटत असेल, तर भरपूर मित्र जोडा.

जसजसं वय वाढत जातं, तसतशी मेंदूची लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होते. वृद्धापकाळात विस्मृतीचा आजार जडतो. तो आपल्याला होऊ नये असं वाटत असेल, तर भरपूर मित्र जोडा. कारण, मित्रमंडळ जेवढं मोठं, सामाजिक बांधिलकी जेवढी अधिक तेवढी तुमच्या मेंदूची क्षमता, स्मरणशक्ती जास्त काळ टिकून राहते, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. 

भावना आणि प्रेरणा यांना जागृत करणारा मेंदूचा भाग वयासोबत प्रभावित होतो. लोकांच्या मेंदूच्या या भागांमध्ये त्यांचे सामाजिक संबंध सुरक्षित राहतात. 

अमेरिकेच्या कोलंबसमध्ये 'ओहियो स्टेट युनिवर्सिटी'च्या 'न्यूरोलॉजिकल इंस्टीट्यूट'मधील मुख्य संशोधक एलिझाबेथ किर्बी यांनी सांगितले की, 'आम्ही केलेल्या संशोधनातून असे निष्पन्न झाले की, सामाजिक बांधिलकी असलेल्या लोकांच्या मेंदूवर वयाचा प्रभाव पडतो.'

जनरल 'फ्रंटियर इन एजिंग न्यूरोसायन्स' यांनी प्रकाशित केलेल्या संशोधनानुसार, संशोधकांनी 15 ते 18 महिने उंदरांच्या दोन समूहांवर अभ्यास केला. उंदरांना एक खेळणं देऊन त्यांची स्मरणशक्ती तपासण्यात आली. परिणामी संशोधनातून असे सिद्ध झाले की, समूहाने राहणाऱ्या उंदरांची स्मरणशक्ती चांगली होती. 

किर्बी यांनी सांगितले की, ज्या उंदरांना एकाच सहकाऱ्यासोबत ठेवण्यात आलं होतं ते खेळणं ओळखू शकले नाहीत. तर जे उंदीर समूहात होते, ते नवीन खेळण्याकडे दुर्लक्ष करून जुन्या खेळण्याकडे गेले. भविष्यात यामध्ये आणखी संशोधन करण्यात येणर आहे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य