शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

जास्तीत जास्त लोक चुकीच्या पद्धतीने बनवतात डाळ, योग्य पद्धत वापराल तर मिळेल जास्त फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 10:33 IST

डाळ सामान्यपणे रोज सगळ्याच घरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ली जाते. सगळेच लोक डाळ एकाच पद्धतीने बनवतात. जसे की, डाळीमध्ये पाणी टाकून ती उकडतात आणि नंतर फोडणी दिली जाते.

भारतात रोजच्या आहारात डाळींचा खूप वापर केला जातो. डाळींची टेस्ट तर चांगली असतेच सोबतच यातून शरीराला अनेक पोषक तत्वही मिळतात. वेगवेगळ्या डाळींमध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन, मिनरल्स आणि पोषक तत्व भरपूर असतात. नियमितपणे डाळींचं सेवन केल्यास पचनक्रिया चांगली होते, हृदय निरोगी राहतं, बीपी आणि शुगर कंट्रोल होते, वजन कमी होतं आणि कॅन्सरपासूनही बचाव होऊ शकतो.

डाळ सामान्यपणे रोज सगळ्याच घरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ली जाते. सगळेच लोक डाळ एकाच पद्धतीने बनवतात. जसे की, डाळीमध्ये पाणी टाकून ती उकडतात आणि नंतर फोडणी दिली जाते. मात्र, न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशिअन शिखा अग्रवाल शर्मा यांच्यानुसार डाळ बनवण्याची ही पद्धत चुकीची आहे. त्यांनी डाळ बनवण्याची योग्य पद्धत सांगितली आहे आणि त्याची काही कारणेही सांगितली आहेत. 

जर तुम्हाला डाळीपासून जास्त फायदे मिळवायचे असतील किंवा पचन आणि पोषणाचं अवशोषण अधिक चांगलं करायचं असेल तर डाळ आधी पाण्यात भिजवून ठेवली पाहिजे. याने डाळ जास्त पौष्टिक आणि टेस्टी बनते. अशात आज आम्ही तुम्हाला डाळ भिजवून खाण्याचे फायदे काय होतात हे सांगणार आहोत. 

पोषक तत्वांचं अवशोषण

डाळीमध्ये काही तत्व असतात जसे की, टॅनिन आणि पॉलीफेनोल्स जे पचन आणि पोषक तत्वांच्या अवशोषणात अडचण निर्माण करतात. डाळ भिजवली तर हे तत्व कमी करण्यास मदत मिळते. डाळ भिजवून ठेवल्याने फायटिक अॅसिडचं प्रमाणही कमी होतं. फायटिक अॅसिडमुळे आयर्न, झिंक आणि कॅल्शिअमसारख्या पोषक तत्वाचं अवशोषण रोखलं जातं. 

पचनक्रिया सुधारते

डाळ भिजवून ठेवल्यास ऑलिगोसॅकराइड सारख्या कठोर शुगरला तोडण्यास मदत मिळते, ज्यामुळे पोट फुगणे किंवा गॅसची समस्या होत नाही. याने डाळीचं पचन सहज होतं. डाळ भिजवून खाल्ल्यास लेक्टिन कमी होतं, ज्याने आतड्या जळण्याची भिती असते. 

डाळ बनवण्याची योग्य वेळ

डाळ भिजवून ठेवल्याने ती मुलायम होते आणि लवकर शिजते. याने वेळही वाचतो आणि ऊर्जाही कमी लागते. भिजवलेली डाळ लवकर शिजते त्यामुळे डाळ बनवताना तुम्हाला पाणीही कमी लागतं. 

दूषित तत्व कमी होतात

डाळ भिजवून ठेवल्याने त्यातील धूळ आणि माती निघून जाते. तसेच त्यातील कीटकही दूर होतात. इतकंच नाही तर त्यावर काही केमिकल्स असतील तर तेही दूर होतात. 

टेस्ट सुधारते

भिजवलेली डाळ समान रूपात शिजण्यास मदत मिळते. तसेच भिजवलेल्या डाळीची टेस्टही अधिक वाढते. म्हणजे काय तर कोणतीही डाळ शिजवण्याआधी पाण्यात भिजवून ठेवा आणि त्यानंतर बनवा. याने शरीराला अनेक फायदे मिळतील.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य