शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

जास्त पाणी प्यायल्यानेही शरीराला होतं नुकसान?; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 17:44 IST

आपल्या सर्वांनाच माहित आहे की, पाणी आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. याव्यतिरिक्त पाणी आरोग्य उत्तम राखण्यासाठीही पाणी मदत करतं.

(Image Credit : cookinglight.com)

आपल्या सर्वांनाच माहित आहे की, पाणी आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. याव्यतिरिक्त पाणी आरोग्य उत्तम राखण्यासाठीही पाणी मदत करतं. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर त्यासाठीही पाणी अत्यंत फायदेशीर ठरतं. डाएटसोबतच पाणी प्यायल्याने तुम्हाला फायदा होतो. पाणी ऑक्सिजन आणि पोषक तत्व शरीराच्या इतर भागांमध्ये पोहोचवण्यासोबतच एनर्जी बूस्ट करण्यासाठीही मदत करतं. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, प्रमाणापेक्षा जास्त पाणी प्यायल्याने वेट लॉस प्लॅन बिगडूही शकतो. 

फॅट्स 

आपल्या शरीरामध्ये जे फॅट्स जमा होतात. कधी-कधी त्यांच्यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. जर तुम्ही एकाच वेळी जास्त पाणी प्यायलात तर किडनी एकाच वेळी ते सर्व पाणी बाहेर टाकण्यासाठी सक्षम नसते. त्यामुळे एकाच वेळी खूप पाणी पिण्याऐवजी दिवसभर काही वेळाने पाणी प्या. जर तुमच्या डाएटमध्ये सोडियम जास्त आणि पोटॅशिअम कमी असेल तर शरीर जास्त पाणी घेण्यासाठी सक्षम असतं. 

प्रदुषक तत्व 

जर तुम्ही शुद्ध पाणी पित नसाल तर ते तुमच्यासाठी नुकसानदायी ठरू शकतं. काही ऑर्गॅनिक तत्व तुमचं वजन वाढवू शकतात. 

एवढं पाणी प्या

एका व्यक्तीला दिवसभरामध्ये केवढं पाणी पिणं गरजेचं असतं. त्याचं कोणतंही प्रमाण ठरलेलं नाही. हे वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं. जसं तुमचं वजन, वातावरण आणि तुमचं काम यांवर अवलंबून असतं. महिलांना दिवसभरामध्ये कमीतकमी 3 लीटर पाणी पिणं गरजेचं असतं आणि पुरूषांना 305 लीटर पाणी पिणं आवश्यक असतं. तुमच्यासाठी किती पाणी पिणं गरजेचं आहे यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स