शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जास्त पाणी प्यायल्यानेही शरीराला होतं नुकसान?; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 17:44 IST

आपल्या सर्वांनाच माहित आहे की, पाणी आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. याव्यतिरिक्त पाणी आरोग्य उत्तम राखण्यासाठीही पाणी मदत करतं.

(Image Credit : cookinglight.com)

आपल्या सर्वांनाच माहित आहे की, पाणी आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. याव्यतिरिक्त पाणी आरोग्य उत्तम राखण्यासाठीही पाणी मदत करतं. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर त्यासाठीही पाणी अत्यंत फायदेशीर ठरतं. डाएटसोबतच पाणी प्यायल्याने तुम्हाला फायदा होतो. पाणी ऑक्सिजन आणि पोषक तत्व शरीराच्या इतर भागांमध्ये पोहोचवण्यासोबतच एनर्जी बूस्ट करण्यासाठीही मदत करतं. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, प्रमाणापेक्षा जास्त पाणी प्यायल्याने वेट लॉस प्लॅन बिगडूही शकतो. 

फॅट्स 

आपल्या शरीरामध्ये जे फॅट्स जमा होतात. कधी-कधी त्यांच्यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. जर तुम्ही एकाच वेळी जास्त पाणी प्यायलात तर किडनी एकाच वेळी ते सर्व पाणी बाहेर टाकण्यासाठी सक्षम नसते. त्यामुळे एकाच वेळी खूप पाणी पिण्याऐवजी दिवसभर काही वेळाने पाणी प्या. जर तुमच्या डाएटमध्ये सोडियम जास्त आणि पोटॅशिअम कमी असेल तर शरीर जास्त पाणी घेण्यासाठी सक्षम असतं. 

प्रदुषक तत्व 

जर तुम्ही शुद्ध पाणी पित नसाल तर ते तुमच्यासाठी नुकसानदायी ठरू शकतं. काही ऑर्गॅनिक तत्व तुमचं वजन वाढवू शकतात. 

एवढं पाणी प्या

एका व्यक्तीला दिवसभरामध्ये केवढं पाणी पिणं गरजेचं असतं. त्याचं कोणतंही प्रमाण ठरलेलं नाही. हे वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं. जसं तुमचं वजन, वातावरण आणि तुमचं काम यांवर अवलंबून असतं. महिलांना दिवसभरामध्ये कमीतकमी 3 लीटर पाणी पिणं गरजेचं असतं आणि पुरूषांना 305 लीटर पाणी पिणं आवश्यक असतं. तुमच्यासाठी किती पाणी पिणं गरजेचं आहे यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स