शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

वजन कमी करण्याचं टेंशन सोडा, बारीक होण्यासाठी दिवसातून फक्त इतकी पावलं चाला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 16:58 IST

 इतर कोणत्याही व्यायामापेक्षा चालण्याचा व्यायाम हा उत्तम आणि सोपा. त्यासाठी वेगळे असे काही करावे लागत नाही

वजन कमी करण्यासाठी फक्त पायी चालणं पुरेसं नसतं तर त्याचसोबत व्यायाम करणं सुद्धा  तितंकच महत्वाचं आहे. अलिकडेच करण्यात आलेल्या संशोधनानुसार एक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे १० हजार पाऊल चालण्यामुळे हेल्दी राहण्यासोबतच त्यांचे वजन सुद्धा कमी होते. 

(Image credit- CNN.com)

ब्रिटेनच्या ब्रिघम यंग युनिव्हर्सिटीचे शोधनकर्त्यांकडून १२० कॉलेजेसमध्ये स्टुडेंट्सवर अध्ययन  करण्यात आले. अभ्यासकांनी वेगवेगळया स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना सहा दिवसांमध्ये  त्यांना दहा हजार बारा हजार आणि पंधरा हजार पाऊलं चालण्यास सांगितले. इतर कोणत्याही व्यायामापेक्षा चालण्याचा व्यायाम हा उत्तम आणि सोपा. त्यासाठी वेगळे असे काही करावे लागत नाही. रोज जर तुम्ही 30 मिनिटे चालत असाल तर वेगळा व्यायाम करण्याची तुम्हाला गरजही नाही.

अभ्यासकांच्यामते प्रामुख्याने या गोष्टीवर लक्ष देण्यात आले की  १० हजार पाऊल चालल्यानंतर वजन कमी करण्यासाठी किंवा नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते. युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर यांनी असं सांगितलं की  सुरूवातीच्या काळात त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी असलेल्या लोकांचे  वजन एक ते चार किलोपर्यंत  कमी झाले होते. अध्ययनातील अभ्यासातून असं दिसून आलं कि तुम्ही चालत असताना पावलांवर जर लक्ष ठेवलं तर शारीरिक समस्या कमी होतील. तसंच वजन कमी होईल. ( हे पण वाचा-पोट फुगण्याला गॅस समजण्याची करू नका चुक, 'या' गंभीर आजारांचा असू शकतो संकेत!)

दररोज चालण्याचे फायदे

 दररोज चालल्याने शरीरातील कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. तसेच, तुमच्या सृजनशीलतेला चालना मिळते. 

चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबध्दतेसारखे, पचनाचे विकार कमी होतात.

मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते.

नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.

दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो.

वेगात चालल्यामुळे ताण-तणाव सुद्धा कमी होतो.  ( हे पण वाचा- नाजूक जागेचं दुखणं वाढू नये म्हणून मुळव्याध झाल्यावर खाऊ नका 'हे' पदार्थ)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य