शहरं
Join us  
Trending Stories
1
"पक्षासाठी केसेस अंगावर, तिकीट मात्र दुसऱ्यांना"; संभाजीनगरात भाजप पदाधिकाऱ्यांचा राडा
2
काहीतरी मोठं घडणार! चीनची आक्रमक हालचाल, तैवानला सैन्याने वेढा घातला; विमानांची उड्डाणेही रद्द
3
Municipal Election 2026: सुरुवात झाली! अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेची युती तुटली...
4
फोटोग्राफर, प्रोड्यूसर, नॅशनल लेव्हल फुटबॉलपटू... कोण आहे प्रियंका गांधींची होणारी सून?
5
विरोधकांच्या एकीला तडे; वसई-विरारमध्ये उद्धवसेना स्वबळावर, महायुतीतील मित्रपक्षाचा पाठिंबा
6
बच्चू कडूंच्या प्रहारची उद्धवसेनेसोबत युती, पण उमेदवार लढणार मशाल चिन्हावर!
7
Travel : चला, प्रेमाच्या शहरात! आयफेल टॉवर अन् सीन नदीच्या काठावर फिरण्यासाठी असा करा परफेक्ट प्लॅन
8
मिशन बंगाल; अमित शाहांनी रणनीती आखली, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ममता बॅनर्जींचा सामना करणार...
9
मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेसकडून ५६ उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध, अमराठी आणि मुस्लिम चेहऱ्यांना दिलं प्राधान्य   
10
२०२५ सरता सरता...! Google वर '67' सर्च करताच तुमची स्क्रीन थरथरू लागतेय? तुम्हीही करून पहा...
11
बाजारात एन्ट्री घेताच जोरदार आपटला 'हा' शेअर, पहिल्याच दिवशी २४% नं घसरला, गुंतवणूकदारांना मोठा झटका
12
"सूर्यकुमार यादव मला खूप मेसेज करायचा, पण आता...", बोल्ड कंटेटमुळे चर्चेत असलेल्या अभिनेत्रीचा खळबळजनक दावा
13
महायुतीत फूट! धुळ्यातही भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेना-अजित पवारांची NCP युतीत लढणार
14
Silver Price : चांदीचा ‘सिल्वर रिटर्न’! ऑक्टोबरची गुंतवणूक, डिसेंबरमध्ये ७२ हजारांचा फायदा; गणित समजून घ्या
15
'घरातील लोकांना तिकीट हवं होतं म्हणून युती तोडली!'; भाजपचा शिंदेसेनेवर पलटवार
16
"हा तर विश्वासघातच"; मित्रपक्षांनी 'झुलवत' ठेवल्याने रिपाई आक्रमक, रामदास आठवलेंनी दिला अल्टिमेटम
17
भाजपाचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी जुळले; शिंदेसेनेशी मात्र बिघडले! कोण किती जागा लढवणार?
18
LPG सबसिडीचे सूत्र बदलणार! अमेरिकेकडून गॅस आयातीमुळे केंद्र सरकार नवा निर्णय घेण्याच्या तयारीत
19
“कोणीही-कितीही सोडून जाऊ द्या, वसई-विरारमध्ये विजय आमचाच होणार”; हितेंद्र ठाकूरांचा एल्गार
20
प्रियंका गांधींच्या मुलाने गुपचुप उरकला साखरपुडा; 'ही' सुंदरी होणार वाड्रा कुटुंबाची सून...
Daily Top 2Weekly Top 5

तेढवा-शिवणी योजनेचे पाणी पोहचले बांधापर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 05:00 IST

सुरुवातीला गोंदिया तालुक्यात पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पुजारीटोला कालवा आणि इटियाडोह कालव्यातून पाणी पुरवठा व्हायचा. मात्र तालुक्यात शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचत नव्हते. त्यामुळे तेढवा-शिवनी व रजेगाव-काटी उपसा सिंचन प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. त्यात भूमिगत पाईपलाईनचे जाळे तयार करुन तालुक्यातील विविध गावांमध्ये सिंचनाची सोय करण्यात आली.

ठळक मुद्देरोवणीसाठी मदत : पाऊस लांबल्याने समस्या, प्रकल्पावर भिस्त

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जुलै महिना संपला तरी जिल्ह्यात अद्याप दमदार पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे रोवणी खोळंबल्या असून केलेली रोवणी सुध्दा आता वाळण्याच्या मार्गावर आहेत. रोवणीसाठी गोंदिया तालुक्यातील तेढवा-शिवणी, रजेगाव-काटी उपसा सिंचन योजना आणि इटियाडोह प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आले.हे पाणी गुरूवारी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.सुरुवातीला गोंदिया तालुक्यात पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पुजारीटोला कालवा आणि इटियाडोह कालव्यातून पाणी पुरवठा व्हायचा. मात्र तालुक्यात शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचत नव्हते. त्यामुळे तेढवा-शिवनी व रजेगाव-काटी उपसा सिंचन प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. त्यात भूमिगत पाईपलाईनचे जाळे तयार करुन तालुक्यातील विविध गावांमध्ये सिंचनाची सोय करण्यात आली. नदीपात्रात असलेला गाढ, अनियमित विद्युत पुरवठा, प्रकल्पात असणाºया तांत्रिक अडचणीमुळे शेतकºयांच्या बांधापर्यंत पाणी पोहचविण्यास अडचण निर्माण होत होती.यासंबंधी शेतकऱ्यांनी आ. विनोद अग्रवाल यांना निवेदन दिले होते. विदर्भ पाटबंधारे विभाग गोंदियाच्या अधिकाºयांशी संपर्कसाधून दोन्ही प्रकल्पांना कार्यान्वीत करण्यात आले. त्यावर प्रकल्प अभियंता, शाखा अभियंता व इतर पदाधिकारी यांनी पाणी पुरवठ्यातील अडचणी दूर केल्या. अखेर प्रकल्प सुरू झाला. मात्र काही तासातच पुन्हा विद्युत पुरवठ्यामध्ये अनियमितता असल्याने तसेच कमी दाबाचे विद्युत पुरवठा असल्याने मोटार वारंवार बंद पडत होते. त्यामुळे पाणीपुरवठा पुन्हा खंडित झाला.त्यानंतर व्होल्टेज दाब वाढवून प्रकल्पाच्या आवश्यकतेनुसार वीज पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर नदीतील गाळ, तांत्रिक अडचणी, विद्युत पुरवठा असल्या विविध समस्यांना सामोरे जात अखेर दोन्ही प्रकल्पात सातत्य आले असून शेतकऱ्यांच्या बांधवांवर पाणी पोचले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :WaterपाणीDamधरण