शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

वेळीच उपचार केल्यास मलेरिया बरा होतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 8:31 PM

मलेरिया हा आजार देशातील पाच देशांत आढळत असून त्यात भारत एक देश आहे.यामुळे मलेरिया आपल्या देशात किती मोठी समस्या आहे हे कळते. मात्र यापासून घाबरून जाण्याचे कारण नाही, कारण वेळीच उपचार केल्यास मलेरिया बरा होऊ शकतो असे प्रतिपादन बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रदीप गुजर यांनी केले.

ठळक मुद्देप्रदीप गुजर : राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण व औषधोपचार कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मलेरिया हा आजार देशातील पाच देशांत आढळत असून त्यात भारत एक देश आहे.यामुळे मलेरिया आपल्या देशात किती मोठी समस्या आहे हे कळते. मात्र यापासून घाबरून जाण्याचे कारण नाही, कारण वेळीच उपचार केल्यास मलेरिया बरा होऊ शकतो असे प्रतिपादन बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रदीप गुजर यांनी केले.येथील जिल्हा परिषद कार्यालयात आयोजित ‘किटकजन्य आजारांवर उपाय व नियंत्रण’ या विषयावर आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते.याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस.डी.निमगडे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे यांच्यासह अन्य उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. गुजर यांनी, वेगवेगळ््या स्थितीमध्ये जसे गरोदर स्त्री, पाच वर्षाखालील बालक, एचआयव्ही-टीबीने बाधित रूग्ण अथवा मलेरिया बाधीत नसलेल्या देशातून भारतात येणारा प्रवासी यांना मलेरिया होऊ नये यासाठी अथवा झाल्यास काय व कशी उपाययोजना करावी यावर सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यशाळेत डॉ. गुजर यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन डॉ. निमगडे यांनी सत्कार केला. अभार डॉ. चौरागडे यांनी मानले.कार्यशाळेला जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय पर्यवेक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स