शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीचे नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 9:16 PM

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा. शेतीतून जास्तीत जास्त प्रकारचे पिके कसे घेता येतील यासाठी मार्गदर्शन करु न शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीचे नियोजन करा. असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सोमवारी (दि.२९) खरीप हंगाम आढावा बैठकीत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

ठळक मुद्देकादंबरी बलकवडे : खरीप हंगाम आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा. शेतीतून जास्तीत जास्त प्रकारचे पिके कसे घेता येतील यासाठी मार्गदर्शन करु न शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीचे नियोजन करा. असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सोमवारी (दि.२९) खरीप हंगाम आढावा बैठकीत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित खरीप हंगाम सन २०१९-२० च्या आढावा बैठकीला मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या वेळी प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदिकशोर नाईनवाड, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दिलीप सिल्हारे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निरज जागरे, जिल्हा उपनिबंधक कांबळे, प्रभारी कृषी विकास अधिकारी झामिसंग टेंभरे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवई उपस्थित होते.डॉ. बलकवडे म्हणाल्या, राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांनी शेतकरी सभासदांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी यासाठी मागणी केलेल्या शेतकऱ्यांना कृषी पंपांना तातडीने वीज जोडून देण्यात यावी.जिल्ह्यातील जे शेतकरी शेतीमध्ये विविध प्रकारचे प्रयोग करुन अधिक उत्पन्न घेतात त्यांच्या यशोगाथा इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचिवण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेण्यास सांगितले.प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाईनवाड यांनी सन २०१८-१९ या वर्षात खरीप हंगामात केलेल्या कामाची माहिती देवून खरीप हंगाम सन २०१९-२० या वर्षाचे नियोजन सादर केले.१३०० हेक्टरवर ज्वारीची लागवड होणारयंदा रब्बी हंगामात ज्वारीचे १३०० हेक्टरवर आणि करडईचे ६५० हेक्टरवर लागवडीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. ज्वारी लागवडीचा प्रयोग यशस्वी झाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धानाला पर्यायी पिकाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.४३२ शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वाटपजिल्ह्यात सन २०१८-१९ या वर्षात कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४३२ ट्रॅक्टर आणि ३१२ भात मळणी यंत्र, रोटावेटर, कल्टीवेटर, भात कापणी यंत्र व मिनी राईस मिल देण्यात आले आहे. यासाठी ६ कोटी ९१ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीFarmerशेतकरी