नगर परिषद परिक्षेत्रातील रिसामा ग्रामपंचायत अंतर्गत बांधकाम व वाटप करण्यात आलेल्या व्यापारी गाळे प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी सुशिक्षीत बेरोजगार युवकांनी शासनाकडे पत्र प्रेषीत करुन केली आहे. ...
तालुक्यातील ग्राम सिरेगावबांध येथे बिबटची दहशत असून त्याने अनेक पशूंची शिकार केल्याचे गावकरी सांगतात. वनविभागाला याची सूचना देऊनही सीमावादाच्या कारणावरून चालढकल केली जात असल्याचे समजते. या प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण आहे. ...
अवैधरित्या सागवान लाकडाची वाहतूक करीत असलेल्या वाहनाला गस्तीवर असलेल्या वन विभागाच्या पथकाने पकडले. कचारगड मार्गावर मंगळवारी (दि.६) रात्री ही कारवाई करण्यात आली. ...
दिवसेदिवस गंभीर होत चाललेल्या पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ हा तोडगा दिसून येत आहे. यामुळे नगर परिषदेने शहरात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य केली आहे. असे असतानाही शहरात नवीन बांधकाम केले जात असताना ‘रेन वॉटर हार्वे ...
तालुक्यात जास्तीतजास्त घरकुलांना मंजुरी, स्वच्छतेसाठी जास्तीतजास्त नाल्या व शौचालयांचे बांधकाम, गावातच आरोग्य सुविधा मिळावी यासाठी उपकेंद्र तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्व सामान्यांपर्यंत शासकीय योजन पोहचाव्या यासाठी आम्ही प्रयत ...
विद्यार्थ्यांची वाहतूक सोयीस्कर व्हावी व त्यांना सुखरूप शाळेत व शाळेतून घरी सोडण्यात यावे यासाठी प्रत्येक शाळेत परिवहन समित्या स्थापन करण्याच्या सूचना आहेत. परंतु काही खासगी शाळा निव्वळ पैसा कमविण्याच्या नादात वाहतूक नियमांना धाब्यावर ठेवून भेटेल त्य ...
‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर देण्यात आलेल्या ट्रॅक्टर अनुदानाचे पैसे कृषी विभागानेच अडवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ...
समाजाच्या मुख्यप्रवाहात दिव्यांगांनाही महत्त्वाचे स्थान प्राप्त व्हावे, त्यांच्या प्रत्येक अडचणींवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा अभियानाने ‘आॅन कॉल सर्विस’हा उपक्रम सन २०१८-१९ या सत्रापासूनच सुरू केला. वर्षभर या उपक्रमाला उत्तम प्रति ...
शासकीय कर्मचाऱ्यांवर लादलेल्या परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजनेविषयी शासनातर्फे मोठमोठ्या थापा मारल्या जात असल्यातरी आता या योजनेचे पितळ उघडे पडत आहे.जिल्ह्यात अंशदायी पेन्शन योजनेतून सेवानिृवत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘शून्य पेन्शन’ मिळत असल्याची ...
राज्यास सर्वत्र पावसाचा प्रकोप सुरू असताना जिल्ह्यात मात्र आजही दमदार पावसाच्या प्रतिक्षेत जिल्हावासी आहेत. सुरूवातीपासूनच पावसाने खेळी केल्याने शेतीची कामे रखडली असतानाच आजही जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प तहानलेलेच दिसून येत आहेत. या प्रकल्पांत आजही मो ...