एकीकडे महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ केले असल्याच्या गवगवा करीत आहे. परंतु मागील २० वर्षांपासून आपल्यावरील कर्ज माफ करुन द्या म्हणून सतत शासनाच्या प्रतिनिधींकडे पायपीट करीत असलेले तालुक्यातील ग्राम कुणबीटोला येथील शेतकरी त्रस्त झाले आह ...
दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न साकारण्यासाठी शासनतर्र्फे विविध योजना राबविल्या जात आहे. या योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करुन त्यांचे प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवून वर्षभराचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही लाभार्थ्याला योजनेचा लाभ न ...
जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे रोवणीच्या कामाला वेग आला असून आत्तापर्यंत ५५ टक्के रोवण्या पूर्ण झाल्या आहे. तर अद्यापही ४५ टक्के रोवण्या शिल्लक आहे. रोवणीला विलंब होत असल्याने याचा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
येथील धोटे सुतीका गृहाच्या बांधकामाचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलबिंत होता. शासनाच्या वैशिष्टय पूर्ण योजनेतंर्गत यासाठी ४ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांनी मंजूर करण्यात आला आहे. वर्षभरात हे बांधकाम पूर्ण करण्यात येणार असून या सुतीका ...
रजेगाव घाट येथे नदीचे पाणी आणण्यासाठी कावड घेऊन गेलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा सेल्फीच्या नादात नदीत बुडून मृत्यू झाला.रविवारी सकाळी १० वाजता दरम्यान ही घटना घडली. राजेश आसाराम मरसकोल्हे (रा.लक्ष्मीनगर) असे नदीत बुडालेल्या मुलाचे नाव आहे. ...
शेताच्या बांधावरील व शेतातील जुन्या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी गोंदियाचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी वृक्ष संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांना पेशंन देण्याची योजना सुरू केली होती. या योजनेमुळे वृक्षांचे संवर्धन करुन वृक्षतोड कमी करण्यास मदत ...
गोंदिया पंचायत समितीची वार्षिक आमसभा शुक्रवारी पं.स.च्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती.आमसभेत दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांना पंचायत समितीऐवजी ग्रामपंचायत मधून दाखले देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. ...
ग्रामसेवक हा जनता व शासन यामध्ये दुवा म्हणून काम करतो. परंतु शासन स्तरावर ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी संवर्गाची पाचव्या वेतन आयोगापासून वेतन तृटी दूर करण्यात आली नाही.ग्रामसेवकांच्या अनेक मागण्यां शासन स्तरावर प्रलबिंत आहे. ...
जन्मदात्या मायबापाचे छत्र हिरावून गेल्याने अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बाक्टी, निमगाव, बोंडगावदेवी, सोमलपूर विहिरगाव येथील त्या निरागस मुलांवर अनाथ होण्याची दुर्देवी पाळी आली. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून लोकमतने त्या अनाथ मुलांच्या सातत्याने संपर्क ...
आरक्षणाची मर्यादा ५० टक्यापर्यंत ठेवणे आणि त्यापेक्षा अधिकच्या आरक्षणाला हटविण्याच्या मागणीला घेऊन एससी, एसटी, ओबीसी व अल्पसंख्यांक नागरिकांनी‘आम्ही जिवंत आहोत’या नावावर शहरात शनिवारी (दि.१०) जनआक्रोश रॅली काढली. ...