मागील वर्षी पावसाळ्यात येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या (बीजीडब्ल्यू) प्रसुती वार्डात पाणी साचले होते. त्यामुळे महिला रुग्णांची गैरसोय झाली होती. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर या इमारतीचे स्ट्रॅक्चरल आॅडिट करण्यात आले. ...
गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळातंर्गत खरीप व रब्बी हंगामात दरवर्षी मोठ्या प्रमाणात धान खरेदी केली जाते.मात्र धानाची साठवणूक करण्यासाठी गोदामांची व्यवस्था नसल्याने धान ताडपत्र्या झाकून उघड्यावर ठेवावा लागतो. यामुळे दरवर्षी मोठ्या प् ...
येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने रुग्णांची प्रचंड गैरसोय होत होती. त्यामुळे गावकऱ्यांनी रिक्त पदे त्वरीत न भरल्यास १६ जुलैला रुग्णालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत आरोग्य विभागान ...
एकही मुल शाळाबाह्य व शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने शिक्षणाचा हक्क कायदा लागू केला आहे. याचतंर्गत तालुक्यातील ठाणा येथील जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. ...
हवामान खात्याने वर्तविलेला पावसाचा अंदाज पूर्णपणे खोटा ठरत असल्याचे जिल्ह्यात चित्र आहे. जुलै महिना अर्धा लोटला असतांना जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी १९ हजार हेक्टरमध्ये केलेल्या पेरण्या वाया जाण्याची शक्यता असून शेतकऱ्यांवर दुबार पे ...
जीर्ण इमारत कोसळून ८ ते १० जणांना जीव गमवावा लागल्याची घटना मंगळवारी (दि.१६) मुंबई येथे घडली. त्यामुळे जीर्ण इमारतींचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गोंदिया शहरात सुध्दा १३६ जीर्ण इमारती असून त्या केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोंदिया येथील वर्ष २०१८ मध्ये प्रवेशित स्टेनो (इंग्लीश) प्रशिक्षणार्थी तेजस्वीनी पटले हिने अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा घेण्यात आलेल्या परीक्षेत महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक पटकाविला. ...
भजन, कीर्तन हे समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम असून याच माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांच्या ज्वलंत समस्यांना वाचा फोडून याकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगळवारी (दि.१६) भजन, कीर्तन करुन ग ...
शासनाच्या नियमानुसार अनुदानित आश्रमशाळा व वसतिगृहांना बीपीएलच्या दराने अन्न- धान्य पुरविण्यात येते. मात्र मागील एक वर्षापासून पुरवठाच बंद करण्यात आला आहे. संबंधीत अनुदानित आश्रमशाळा व वसतिगृहांना बाहेरुन अन्न-धान्य खरेदी करावे लागत आहे. अशात पुरवठा प ...