नगर परिषदेच्यावतीने मंगळवारी (दि.२४) १७ विषयांना घेऊन सर्वसाधारण सभा घेण्यात आली. सभेत नगर परिषदेच्या मालकीच्या १०७८ गाळयांच्या फेरलिलावाचा महत्त्वपूर्ण विषय व त्याला घेऊन येथील काही व्यापारी संघटनांनी विरोध दर्शविला होता. एवढेच नव्हे तर सभागृहात काह ...
दुसरा पेपर देणारे ६४१ उमेदवार असून दोन्ही पेपर देणारे ८८९ उमेदवार आहेत. इंग्लीश माध्यमाचा पहिला पेपर देणारे २१, दुसरा पेपर देणारे ४२ तर दोन्ही पेपर देणारे ४१ उमेदवार आहेत.उर्दुचा दुसरा पेपर देणारा एक तर दोन्ही पेपर देणारा एक विद्यार्थी आहे. ...
हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. गुरूवारी पहाटेच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. सकाळी १० वाजेपर्यंत काही भागात रिमझिम पाऊस सुरूच होता. आमगाव, सडक अर्जुनी, तिरोडा, गोंदिया,अर्जुनी मोरगाव,सालेकसा तालुक ...
गोंदिया रेल्वे स्थानकावर मंगळवारी घडली.अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अमन सुरेंद्र वैद्य (२०) असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. तो चिचगड बालाघाट येथील रहिवासी आहे.बालाघाट-गोंदिया डेमो लोकल रेल्वे गोंदिया प्लॅटफॉर्म क्र मांक १ वर आल ...
१ ते १५ जानेवारीपर्यत केंद्र स्तरावर तीन दिवसीय महोत्सव आयोजित करण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाची परंपरा संपुष्टात आली आहे. आता जिल्हा परिषदेकडून क्रीडा व सांस्कृतिक मह ...
२३ व्या ज्युनियर व २१ व्या सिनीयर राष्ट्रीय सायकल पोलो स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुलाच्या क्रीडांगणावर २६ ते २९ डिसेंबर दरम्यान आयोजित केली असल्याचे ऑल महाराष्ट्र सायकल पोलो असोसिएशन व भारतीय सायकल पोलो महासंघाचे महासचिव गजानन बुरडे येघे आयोजित पत्रकार ...
गोंदिया येथे सर्व जागृत राष्ट्रभक्त नागरिक समितीतर्फे या कायदाच्या समर्थनार्थ शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत नागरिक मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते. देशाच्या सन्मानाला कुठलाही धक्का बसू देणार नाही, शिवाय यासाठी कुठलाही समझोता करणार नाही, भ ...
मागील अनेक वर्षापासून नक्षलग्रस्त भत्ता लागू व्हावा, यासाठी कायदेशीर मार्गाने आंदोलनाच्या माध्यमातून लढाई लढत असून त्यांना यश आले नाही. परंतु हा लाभ तिरोडा तालुक्यातील ५१५ व सालेकसा तालुक्यातील ३९० शिक्षकांना देण्यात आला. जिल्हा परिषदेची परवानगी नसता ...
केंद्र चालकांनी परवानगी मिळण्यापूर्वी व्यापाऱ्यांकडून पहिलेच धान खरेदी करुन ठेवले होते. त्यानंतर केंद्र सुरू झाल्यानंतर या धानाची नोंदणी केली. त्यामुळे काही केंद्राचे धानाचे गोदाम सुरूवातीलाच फुल्ल झाले होते.हा सर्व प्रकार केंद्रावरील कर्मचाऱ्यांना ह ...