येथील रेल्वेस्थानकात वाहनतळाची समस्या अनेक वर्षांपासून कायम आहे. रेल्वेस्थानकाला असलेल्या पूर्व रस्त्याची समस्या लोकांसाठी त्रासदायक ठरत आहे. यासह इतर ... ...
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. तेव्हा प्रत्येकजण मास्क, शारीरिक अंतर तसेच सॅनिटायझर या तीन शस्त्रांचे काटेकोरपणे पालन करताना दिसत होते. मात्र दिवाळीनंतर कोरोनाच उद्रेक कमी झाला असून, जिल्ह्यात कधी ३ अंकांम ...
कोरोना लसीकरणांतर्गत सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार असून त्यानुसार त्यांचे लसीकरण सुरू आहे. मात्र यासोबतच अन्य विभागांचाही आता समावेश करून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. यात पोलीस व नगर परिषद कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी ४२ ...