देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. तेव्हा प्रत्येकजण मास्क, शारीरिक अंतर तसेच सॅनिटायझर या तीन शस्त्रांचे काटेकोरपणे पालन करताना दिसत होते. मात्र दिवाळीनंतर कोरोनाच उद्रेक कमी झाला असून, जिल्ह्यात कधी ३ अंकांम ...
कोरोना लसीकरणांतर्गत सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार असून त्यानुसार त्यांचे लसीकरण सुरू आहे. मात्र यासोबतच अन्य विभागांचाही आता समावेश करून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. यात पोलीस व नगर परिषद कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी ४२ ...
अर्जुनी मोरगाव (गोंदिया) : कोरोनाच्या संसर्गामुळे तंत्रनिकेतन शिक्षण बंद पडले. तंत्रनिकेतनच्या अंतिम वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेत सरस गुण ... ...
साखरीटोला : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्राला नेहमीच संतांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने साहित्यातून प्रबोधित केले आहे. संतांच्या माध्यमातून धर्म, ... ...